Marathi News Videos Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 10 AM | 14 June 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |14 June 2021
ठाणे जिल्ह्य़ाचा ग्रामीण भाग, अकोला, औरंगाबाद, बीड, गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद, सांगली या आठ जिल्ह्य़ांचा तिसऱ्या स्तरात समावेश झाला आहे. तिथे सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत दुकाने खुली राहतील.
ठाणे जिल्ह्य़ाचा ग्रामीण भाग, अकोला, औरंगाबाद, बीड, गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद, सांगली या आठ जिल्ह्य़ांचा तिसऱ्या स्तरात समावेश झाला आहे. तिथे सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत दुकाने खुली राहतील. याशिवाय अन्य निर्बंध लागू असतील. शनिवार-रविवारी दुकाने बंद राहतील. गर्दी टाळण्याकरिता मुंबई शहराचा याच गटात महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी समावेश केला आहे. मुंबईतील जोखीम टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
Related Video
अनेक महिला झाडू मारताना करतात या 3 चुका, म्हणून येते त्यांच्यावर गरिबी
दररोज संध्याकाळी 'ही' एक सोपी युक्ती वापरा, वजन झटक्यात होईल कमी
ऋतुराजने संधीचं केलं सोनं, शेवटच्या क्षणात संघात आला आणि ठोकलं शतक
PM मोदींच्या टीममध्ये फेरबदल, या 12 खात्यांचे मंत्री बदलणार?
धुरंधर होणार ललित मोदी? रणवीर सिंहविषयी मोठी अपडेट
गटार पूजन करत ठाकरे सेनेचा संताप; ठाणे पालिकेविरोधात अनोखं आंदोलन!
लाखोंच्या घोडेबाजारीच्या चर्चा होत असतानाच भाजप नगरसेवकांचं मोठं पाऊल,
मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार
शिवसेनेत मोठा भूकंप! अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका, 14 जणांचा अर्ज...
राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
रायगडमधील माणगाव, इंदापूर, लोणेरे परिसरात पावसाच्या सरी; उकाड्यापासून सुटका
सांगली - बिटल जातीचं 20 लाखाहुन जास्त किमतीचा दिलशान बोकड उपचारासाठी मिरजेत दाखल
कल्याण पश्चिमेत हलक्या सरी, उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा, मात्र मान्सूनची प्रतीक्षा कायम
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक; तहसील कार्यालयावर काढली भव्य ट्रॅक्टर रॅली
Bhandara : भंडाऱ्यात पावसाची एन्ट्री, उन्हाळ्याने वैतागलेल्यांना दिलासा