Marathi News Videos Mumbai News Sanjay Raut on Maharashtra Bhushan Pursakar 2022 Appasaheb Dharmadhikari Shree Sevak Death in Marathi

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा सरकार लपवतंय; संजय राऊत आक्रमक
Sanjay Raut on Maharashtra Bhushan Pursakar 2022 : सरकार आकडे लपवत आहे. 50 ते 75 जणांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकतंच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लाखो श्रीसेवकांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे श्रीसेवकांचा मृत्यू झाला. यावरून संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.लोकांना खायला अन्न नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, सरकारने व्यवस्था का नाही केली?, असा सवाल राऊतांनी केला आहे. श्रीसेवकांनी काही खाल्लेलं नव्हतं. तशी काही व्यवस्था नव्हती. पैसे देऊन तोंड बंद करण्याचं काम केलं जातंय, असं राऊत म्हणालेत. सरकार आकडे लपवत आहे. माझ्यामते 50 ते 75 जणांचा मृतांचा आकडा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? राज्यात कायदा सुव्यवस्था नाही कोणती मोगलाई लागली आहे?, असंही राऊत म्हणाले आहेत.
Published on: Apr 20, 2023 11:10 AM
Related Video
अमिताभ बच्चन, आमिर खान सोबत काम करणारा निघाला खुनी, 12 वर्षांनी...
मी डोक्याला तेल लावणंही बंद केलंय, निवडणुका असेपर्यंत...; मनोज जरांगे
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची...
50 मिनिटाच्या खोळंब्यानंतर चाकरमान्यांची सुटका... सकाळी सकाळीच अॅक्वा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड
रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरानेच उचललं टोकाचं पाऊल
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची...
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
मुंबईकरांना मनस्ताप, ॲक्वा मेट्रोची वाहतूक विस्कळीत, गाड्या 8-10 मिनिटे उशिराने
Beed : नोटा उधळत शिवराज मोटेगावकर आणि कुलकर्णीच्या प्रतिमेचे दहन, कठोर कारवाई मागणी
Ahilyanagar : शेतमजुरांचं छत्र्यांद्वारे उन्हापासून संरक्षण, पाहा व्हीडिओ
जळगावात वादळी- वाऱ्याने हळदीचा मंडप उडाला, सुदैवाने कोणी जखमी नाही
वर्ध्यात ४६ डिग्री तापमान, झळा कमी करण्यासाठी पाण्याचे फवारे