
जेलमध्ये गेले म्हणून नवाब मलिकांचं पद काढून घेणं योग्य नाही- जयंत पाटील
नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावू धरली आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करत आहेत. अश्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मलिकांवरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे मलिक जेलमध्ये गेले म्हणून त्यांचं पद काढून घेणं योग्य नाही”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावू धरली आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करत आहेत. अश्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मलिकांवरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे मलिक जेलमध्ये गेले म्हणून त्यांचं पद काढून घेणं योग्य नाही”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
Related Video
तुझ्या बहिणीने केलेली बलात्काराची केस मागे घे नाही तर... बीडमध्ये थेट
जगात आणखी 2 देशात संघर्ष पेटला; ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू
काऊंटडाऊन सुरू, जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्ठं काम होणार...
मोठं संकट! पावसाचा धुमाकूळ, थेट इशारा, घरातून बाहेर निघताना..
पावसाळ्यातील दमट वातावरणातही मसाले राहतील चांगले, 'हे' उपाय करा...
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी