
Ratnagiri Plastic Ban : रत्नागिरीत 1 जुलैपासून प्लास्टिक बंदी
रत्नागिरीत प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नवा नियम एक जुलैपासून लागू होणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोक कारवाई करण्यात येणार आहे.
रत्नागिरी शहर प्रशासनाकडून प्लास्टिक बंदीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एक जुलैपासून रत्नागिरीमध्ये पूर्णपणे प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जाऊ शकतो. प्लास्टिक पर्यावरणाला घातक आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिक वापराला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Published on: May 28, 2022 9:49 AM
Related Video
कोण होता केतन अग्रवाल? ज्याला होणाऱ्या बायकोनेच 350 फूट खोल दरी ढकललं
ट्रम्प खुश, काहीही न करता 72 तासांत 3 मोठ्या शत्रूंचा गेम ओव्हर
अल्का याज्ञिक यांना हात धरून का न्यावं लागलं? स्वत:च केला खुलासा
बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय; आता लग्नपत्रिकेवरच...
पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठं घडणार; 8-10 दिवसांतच...
पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठं घडणार; 8-10 दिवसांतच...
बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने....
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलम