
Ratnagiri Plastic Ban : रत्नागिरीत 1 जुलैपासून प्लास्टिक बंदी
रत्नागिरीत प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नवा नियम एक जुलैपासून लागू होणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोक कारवाई करण्यात येणार आहे.
रत्नागिरी शहर प्रशासनाकडून प्लास्टिक बंदीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एक जुलैपासून रत्नागिरीमध्ये पूर्णपणे प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जाऊ शकतो. प्लास्टिक पर्यावरणाला घातक आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिक वापराला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Published on: May 28, 2022 09:49 AM
Related Video
साप आवडत्या ठिकाणी नेहमी ठेवतो ही एक गोष्ट, दिसताच व्हा सावध!
फक्त 2 दिवसांनी नशीब पालटणार, 3 राशींचे दिवसच बदलणार, वाचा राशीभविष्य!
कोलकाताला एकतर्फी फरकानंतर पॉइंट्स टेबलमध्ये फायदा, मुंबईची वाईट
गॅस बर्नरमधील लहान छिद्रे बंद झालीत? या सोप्या पद्धतीने करा स्वच्छ
गुजरातसमोर राजस्थानचं आव्हान, गेल्या पराभवाचा हिशोब करणार?
आर्यन सिंह दडियाचा क्वेरीम ते पोलेम बीच पोहण्याचा विक्रम
Satara : मंत्री रामदास आठवलेंकडुन रहिमतपूरमध्ये समता स्तंभास अभिवादन
पुणे : भोरमधील उत्रौली गावात यमाई देवीची यात्रा उत्साहात संपन्न
पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये दुर्गा टेकडीवर बिबट्याचा मुक्त संचार, शोधमोहीम सुरू
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांची झुंबड