
पीएम केअर फंडमधून केंद्राने शेतकऱ्यांना मदत करावी : संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेताना शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. पण नुसती माफी मागून चालणार नाही. तुमच्या चुकीमुळे 700 कुटुंबांना नुकसान भोगावं लागत आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेताना शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. पण नुसती माफी मागून चालणार नाही. तुमच्या चुकीमुळे 700 कुटुंबांना नुकसान भोगावं लागत आहे. त्यामुळे त्यांना पीएम केअर फंडातून तातडीने आर्थिक मदत करा, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
Published on: Nov 21, 2021 12:14 PM
Related Video
...तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही, रियान पराग असं का म्हणाला?
आता LGP गॅस ट्रान्सफर आणखी सोपं, एक रुपयाही द्यावा लागणार नाही!
3 जागांसाठी 7 संघांत चुरस, केकेआर-पंजाबला किती संधी? जाणून घ्या
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
सेटवर अभिनेत्रीला जबरदस्ती दाखवला अश्लील व्हिडीओ, घाबरलेली अभिनेत्री
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?