
पाणीटंचाईमुळे राज्यातील वीजसंकट गडद
पाणीटंचाईमुळे वीज संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कोयना वीज प्रकल्पात अवघा 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक राहिला आहे.
राज्यात आधीच कोळशाची टंचाई असल्यामुळे नागरिकांना भारनियमनाला समोर जावे लागत आहे. ग्रामीण भागात भारनियमन वाढवण्यात आले आहे. आता त्यात भरीसभर म्हणजे पाणीटंचाईमुळे राज्यातील वीजसंकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. कोयना वीज प्रकल्पात अवघा 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक आहे. तर उरणमध्येही सध्या निम्माच पाणीसाठी शिल्लक आहे. पाणीटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Published on: May 09, 2022 9:33 AM
Related Video
स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांकडून PM मोदींचे अभिनंदन...
त्या व्यक्तीमुळे संचिता उगलेने संपवले जीवन? अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा
अभिनेता रणवीर सिंह याने खरेदी केली महागडी स्पोर्ट्स कार, किंमत किती?
ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात? खासदार नेमकं काय म्हणाला?
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!