
पाणीटंचाईमुळे राज्यातील वीजसंकट गडद
पाणीटंचाईमुळे वीज संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कोयना वीज प्रकल्पात अवघा 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक राहिला आहे.
राज्यात आधीच कोळशाची टंचाई असल्यामुळे नागरिकांना भारनियमनाला समोर जावे लागत आहे. ग्रामीण भागात भारनियमन वाढवण्यात आले आहे. आता त्यात भरीसभर म्हणजे पाणीटंचाईमुळे राज्यातील वीजसंकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. कोयना वीज प्रकल्पात अवघा 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक आहे. तर उरणमध्येही सध्या निम्माच पाणीसाठी शिल्लक आहे. पाणीटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Published on: May 09, 2022 09:33 AM
Related Video
काय...फास्ट फूडमध्ये वापरला जाणारा ओरेगॅनो आरोग्यासाठी फायदेशीर
काही क्षणातच साफ होईल फ्रिजवरचे चिवट डाग आणि निघून जाईल कुबट वास फक्त
बटण दाबा, डिक्की उघडा ! या परवडणाऱ्या टॉप-5 पॉवर्ड टेलगेट सुव्ह पाहा
बाहुलीचे दफन आणि मुलांचे अश्रू, गाझामधील युद्धाचे भीषण वास्तव
अशोक खरातच्या टार्गेटवर शरद पवार? तृप्ती देसाईंच्या दाव्याने खळबळ!
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?