
Raigad Taliye Landslide | आख्खं गाव स्मशान झालं… अन् एकच आक्रोश
तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेला आज दोन दिवस होत आहेत. या दुर्घटनेची भीषणता आता हळूहळू समोर येत आहे.
तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेला आज दोन दिवस होत आहेत. या दुर्घटनेची भीषणता आता हळूहळू समोर येत आहे. तळीये गावात मृतांचा खच सापडत आहेत. गुरुवारी 22 जुलैला दुपारी भीषण पाऊस झाला आणि तळीये गावावर डोंगरकडा कोसळला. यामध्ये 35 घरं गाढली गेली. यामध्ये एका महिलेचं आख्खं कुटुंब संपलं. आई-वडील, भाऊ, भावजंय, भावाचं आख्खं कुटुंब गेल्याचं सांगत या महिलेने हंबरडा फोडला.
Related Video
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; एका लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?
अतिमुसळधार पावसासोबतच अतिवृष्टीचा इशारा, पुढील 4 दिवस भयंकर, 72 तासात
भर सामन्यात भारतीय फलंदाजांमध्ये राडा; इंग्लंडविरुद्ध असं काय घडलं?
LPG Rate Today: घरगुती गॅस सिलेंडर होणार स्वस्त? अपडेट वाचली का?
केतन हत्याकांड, चेतनच्या आई-वडिलांवर आलीये अत्यंत वाईट वेळ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना