
Raigad Taliye Landslide | आख्खं गाव स्मशान झालं… अन् एकच आक्रोश
तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेला आज दोन दिवस होत आहेत. या दुर्घटनेची भीषणता आता हळूहळू समोर येत आहे.
तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेला आज दोन दिवस होत आहेत. या दुर्घटनेची भीषणता आता हळूहळू समोर येत आहे. तळीये गावात मृतांचा खच सापडत आहेत. गुरुवारी 22 जुलैला दुपारी भीषण पाऊस झाला आणि तळीये गावावर डोंगरकडा कोसळला. यामध्ये 35 घरं गाढली गेली. यामध्ये एका महिलेचं आख्खं कुटुंब संपलं. आई-वडील, भाऊ, भावजंय, भावाचं आख्खं कुटुंब गेल्याचं सांगत या महिलेने हंबरडा फोडला.
Related Video
काय आहे Genz मध्ये वाढणारे 'डेलुलू डेटिंग'
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
मध्य-पूर्वेतील युद्धामुळे प्लास्टिक ते औषधं, ‘या’ 40 वस्तू स्वस्त
April-2026 पासून ‘या’ App मधून आर्थिक नियोजन करा, प्रोसेस जाणून घ्या
आईच्या अंत्यविधीवरून प्रकाश राज ट्रोल; सुनावलं 'मी नास्तिक असलो तरी..'
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी