6 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता

6 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता

| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 10:29 AM

राज्यातील हवामानामध्ये मोठा बदल पहायाला मिळत आहे. अचानक बदललेल्या वातावरणामुळे राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पवासाची शक्यता आहे.

राज्यातील हवामानामध्ये मोठा बदल पहायाला मिळत आहे. अचानक बदललेल्या वातावरणामुळे राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पवासाची शक्यता आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, अमरावती, नागपूर आणि अकोला जिल्ह्याच्या सरासरी तापमानात वाढ झाली आहे. अमरावतीमध्ये तर गेल्या 15 वर्षांती सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Follow Us