VIDEO : नियम लावायचे असेल, तर सगळ्यांना लावा’, Raj Thackeray यांचा राज्य सरकारला इशारा

| Updated on: Aug 31, 2021 | 2:51 PM

नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली. यावेळी शिवसेना आणि भाजपमध्ये हाणामाऱ्या झाल्या. तेव्हा कोरोना नव्हता का? जन आशीर्वाद यात्रा आणि हाणामाऱ्यांवेळी नियम कुठे गेले?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे पुढे म्हणाले की, नियम लावायचे असेल, तर सगळ्यांना लावा.

Follow us on

नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली. यावेळी शिवसेना आणि भाजपमध्ये हाणामाऱ्या झाल्या. तेव्हा कोरोना नव्हता का? जन आशीर्वाद यात्रा आणि हाणामाऱ्यांवेळी नियम कुठे गेले?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे पुढे म्हणाले की, नियम लावायचे असेल, तर सगळ्यांना लावा.  राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. कोरोनाचे निर्बंध मुंबईतच का? बाहेरच्या राज्यांचं काय? जन आशीर्वाद यात्रा चालली तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही. सण आल्यावर लॉकडाऊन. सणांतून फक्त रोगराई पसरते. यात्रेतून नाही. यांच्या मेळाव्यातून आणि हाणामाऱ्यातून कोरोनाची लाट पसरली नाही. यांना पाहिजे तेवढं सुरू करतात, अशी टीका राज यांनी केली.