
राजेश टोपे
अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास करण्यावर मनाई: राजेश टोपे
अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास करण्यावर मनाई: राजेश टोपे
मुंबई: केंद्र सरकारने 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांनी थेट सिरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांकडून थेट लस विकत घेण्याची परवानगी दिली होती. मात्र, महाराष्ट्र सरकारने याबाबत सिरम इन्स्टिट्यूटशी (Serum institute) बोलणी सुरु केली तेव्हा केंद्र सरकारने लसींचा आगाऊ साठा अगोदरच आरक्षित करुन ठेवल्याची माहिती समोर आली आहे. तर आंतरजिल्हा प्रवासावर बंदी घालण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Related Video
मोठी बातमी! फास अडकण्याची शक्यता? रुपाली चाकणकर अखेर, आजच..
रेल्वे प्रवाशांना झटका, तिकीट कॅन्सल केल्यास खिशाला बसणार मोठा फटका
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका, तब्बल 71 लाख महिला...
वडिलांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल समजताच..; काय म्हणाला झायेद?
'सैराट' फेम अर्चीने कोणावर व्यक्त केली नाराजी? म्हणाली...
Nandurbar : चांदसैली घाटात अस्वलाचा वावर, स्थानिकांमध्ये भीती
Washim : कंत्राटदाराचा हलगर्जीपणा, पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली
सांगली - ऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची चार पिल्ले सापडली
video: मालवण येथील स्फटिक शिव लिंग पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची गर्दी
भंडारा : भल्यामोठ्या नागाला वर्गमित्राकडून जीवनदान