
कृषी कायदे संसदेत रद्द व्हावेत, राकेश टिकैत यांची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले आहेत. हे कायदे संसदेत केले आहेत तिथं रद्द व्हावेत, असं राकेश टिकैत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले आहेत. हे कायदे संसदेत केले आहेत तिथं रद्द व्हावेत. एमएसपीवर चर्चा झाली पाहिजे. प्रदूषण बील आहे यासंदर्भात चर्चा झाली पाहिजे. देशातील शेतकऱ्यांना समजून घेण्यास पंतप्रधानांना एक वर्ष लागत असेल तर ही खेदाची बाब आहे. हा देश लोकशाहीनं चालणारा आहे. आज आमच्या समितीची बैठक आहे. किसान संयुक्त मोर्चाची बैठक आहे. संसदेत कायदे बनवले गेले आहेत. संसदेत कायदे रद्द केल्यानंतर आम्ही परत जाऊ, असं राकेश टिकैत म्हणाले. एमएसपीचा मुद्दा गंभीर प्रश्न असल्याचं राकेश टिकैत म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रिलीजआधीच ‘टॉक्सिक’चा धुमाकूळ; बॉक्स ऑफीसचे सगळे रेकॉर्ड्स मोडणार ?
आमदार लांडगेंची प्रक्षोभक भाषा, फाशीची वाट पाहू नका...
Hockey World Cup 2026 उपांत्य फेरीसाठी भारतासमोर कोणत्या अडचणी?
FDA ची मुंबई मोठी Action, मॅकडोनाल्डसह 13 प्रसिद्ध रेस्टॉरंट्ना दणका
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
जरांगे पाटलांच्या विरोधात का बोलताय म्हणून रमेश पाटील आंदोलकांवर भडकले
विरार: साखरेचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले
नाशिक : अचानक खचला रस्ता, खडी घेऊन जाणारा डंपर अडकला
कल्याण पूर्वेत रहस्यमय प्रकार ! 60 फूट रस्त्यावरील खड्ड्यातून पाण्याचे बुडबुडे
अहिल्यानगर : बाभळेश्वर : पाण्याच्या टाकीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने वाचवले