
राज्यात लम्पी आजाराचा धोका वाढला, अहमदनगरमध्ये 17 जनावरांचा मृत्यू
देशभरात थैमान घालणाऱ्या लम्पी आजाराचा धोका महाराष्ट्रातही वाढला आहे. लम्पी आजारामुळे अहमदनगरमध्ये 17 जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
देशभरात थैमान घालणाऱ्या लम्पी आजाराचा धोका महाराष्ट्रातही वाढला आहे. लम्पी आजारामुळे अहमदनगरमध्ये 17 जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. लम्पीच्या धास्तीमुळे महापालिकेने तबेळे आणि गोशाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी डॉक्टरांची पथके तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डातील तबेले आणि गोशाळांमध्ये जाऊन जनावरांची तपासणी केली जाणार आहे. तसेच त्याची माहिती एकत्रित करण्यात येणार असून या तबेले आणि गोशाळांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
Published on: Sep 15, 2022 10:06 AM
Related Video
पेट्रोलचे टेन्शन संपणार! 3 जूनला नितीन गडकरींच्या हस्ते होणार..
आजपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण
एक थेंबही पाणी देणार नाही.. पाकिस्तान तरसला, भारत बांधणार 2 मोठे बोगदे
पैशांची समस्या संपणार, हरवलेली किमती वस्तू परत मिळणार, आज...
'त्यावेळी आम्ही दोघे एकमेकाच्या प्रेमात..' पूजा भट्ट आमिर बाबत बोलली
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न.....
Mumbra : तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या बकऱ्याची तरुणांकडून सुखरुप सुटका, असं वाचवलं, पाहा व्हीडिओ
Chandrapur : धरलं एकदाचं, वाघिणीनंतर बछडा वन विभागाकडून जेरबंद
सोलापुरात गेल्या 12 वर्षांपासून चक्क पत्र्याच्या शेडमध्ये भरते अंगणवाडी शाळा
नागपूर - विदर्भाचा अष्टपैलू खेळाडू हर्ष दुबे याचे नागपुरात जल्लोषात स्वागत
बुलढाणा : शिकारीच्या शोधत फिरणारा बिबट्या कॅमेरात कैद