Saamana | निसर्गाचा प्रकोप नसून सदोष मनुष्यवधच, ‘सामना’तून बार्ज दुर्घटनेप्रकरणी ONGCवर निशाणा

| Updated on: May 22, 2021 | 9:59 AM

तौकते वादळ समुद्रात मोठी हानी करू शकते आणि त्यानुसार आपली यंत्रणा सज्ज ठेवायलाच हवी याचे भान ओएनजीसी च्या सरकारी मंडळास नसेल तर हि सरळ सरळ बेफिकीरी आहे. देशाचे पेट्रोलियम मंत्री ओएनजीसी चे अध्यक्ष त्यांचे संचालक मंडळ वगेरींची काही जबाबदारी आहे कि नाही? हा निसर्गाचा प्रकोप नसून सदोष मनुष्यवधच आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. (Saamana Editorial on ONGC barge P305 tragedy)

Follow us on

YouTube video player