महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल, गंगेत रंगणारं पापी राजकारण, ‘सामना’तून मोदी सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल, गंगेत रंगणारं पापी राजकारण, अशा मथळ्याखाली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या रोखठोक सदरातून मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे