
Sadabhau Khot | काशीला जाऊन त्यांनी काशी झाल्याचं सांगावं, सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टीका
महाविकास आघाडीसोबत जाऊन राजू शेट्टी यांची काशी झाली आहे, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली. काशीला जाऊन त्यांनी काशी झाल्याचं सांगावं असं सदाभाऊ खोत म्हणाले. सध्या त्यांच्या आमदारकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
मुंबई : महाविकास आघाडीसोबत जाऊन राजू शेट्टी यांची काशी झाली आहे, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली. काशीला जाऊन त्यांनी काशी झाल्याचं सांगावं असं सदाभाऊ खोत म्हणाले. सध्या त्यांच्या आमदारकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आता त्यांचा भ्रमनिरास झाला असेल. तसं असेल तर त्यांनी आता आत्मक्लेश यात्रा काढावी, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
Related Video
टीम इंडियासाठी प्रतिष्ठेचा सामना, चौथ्या सामन्याततरी जिंकणार का?
राजस्थान आणि हैदराबादमध्ये कडवी झुंज, कोण करणार हल्लाबोल?
दिल्लीसमोर पंजाबचं आव्हान, सहाव्या विजयापासून रोखणार? सामना किती वाजता
साई सुदर्शनची ऐतिहासिक कामगिरी, ख्रिस गेलचा महारेकॉर्ड उद्धवस्त
तुमच्या मोबाईलमध्ये हवेच हे 5 सरकारी ॲप, सरकारी कामे होतील चुटुकीसरशी
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...