
… तर पुन्हा शाळा बंद – वर्षा गायकवाड
राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढल्यास पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
नवी मुंबई: नवी मुंबईच्या घणसोलीमधील 18 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. याबाबत बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे प्रकार घडत आहेत. राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढल्यास पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. ज्या शाळांमध्ये कोरोनाबाधित विद्यार्थी आढळून आले आहेत, त्या शाळेंबाबत संबंधित शिक्षण अधिकारी निर्णय घेत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
Published on: Dec 22, 2021 5:33 PM
Related Video
एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा, ऋतुराजला संधी नाही
एकनाथ शिंदे यांना पुन्हा डावलले, नवीमुंबई कार्यक्रमाचे निमंत्रण नाही..
रशियाने खरी मैत्री जपली, तेल संकटाच्या काळात पुन्हा भारताच्या मदतीला
विराट कोहली दुखापतीमुळे आऊट, ऋतुराज आणि यशस्वीपैकी कुणाला संधी?
1,000 रुपयांची गुंतवणूक, पोस्टाच्या या योजनेत बँकेपेक्षा जास्त रिटर्न
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Satara : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवावे : खासदार उदयनराजे भोसले
Yeola : जळगाव नेऊरमध्ये 6 एकर डाळींब बागेवर ट्रॅक्टर, शेतकऱ्याचा कठोर निर्णय
नंदुरबार:रस्ता नसल्याने नवरदेवाची चार किलोमीटर खांद्यावरून वरात
पुणे :शिरूर-चिखलात अडकली जीप अखेर ट्रॅक्टरने खेचून बाहेर काढली..
कणकवली : 12 वर्षीय मंथन उकर्डेने ट्रॅम्पोलिन स्पर्धा गाजवली