
Latur Water Crisis : पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
Latur Water Crisis News : लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करत भटकण्याची वेळ आलेली असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे.
लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करत भटकण्याची वेळ आलेली असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना रोज दूरदूरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. एकीकडे लातूर जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याचं प्रशासन सांगत असताना लातूरच्या ग्रामीण भागात मात्र पाण्याची भीषण टंचाई बघायला मिळत आहे. लातूरच्या महादेववाडीमध्ये विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. पाण्याचे सगळे स्त्रोत आटलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या शोधत वणवण भटकावं लागत आहे. या गावात प्रशासनाने घेतलेले बोअर देखील आता कोरडे पडलेले आहेत.
Published on: Apr 22, 2025 4:26 PM
Related Video
आयुष्यात यशस्वी व्यक्ती व्हायचंय? मग चणक्यांच्या या चार गोष्टी ऐकाच
हातात पैसाच टिकत नाही, मग शुक्रवारी घरी आणा ही खास वनस्पती
स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना सुरू असताना घेतली निवृत्ती
मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? ठाकरे गटाची मोठी खेळी
बालभारतीच्या सहावीच्या पुस्तकावरुन वाद ! वर्ण आणि मांसाहार यात बदल
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,