
Latur Water Crisis : पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
Latur Water Crisis News : लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करत भटकण्याची वेळ आलेली असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे.
लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करत भटकण्याची वेळ आलेली असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना रोज दूरदूरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. एकीकडे लातूर जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याचं प्रशासन सांगत असताना लातूरच्या ग्रामीण भागात मात्र पाण्याची भीषण टंचाई बघायला मिळत आहे. लातूरच्या महादेववाडीमध्ये विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. पाण्याचे सगळे स्त्रोत आटलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या शोधत वणवण भटकावं लागत आहे. या गावात प्रशासनाने घेतलेले बोअर देखील आता कोरडे पडलेले आहेत.
Published on: Apr 22, 2025 4:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारत अफगाणिस्तान टी20 मालिका, पण बांगलादेशाला फटका; कारण की...
मुस्लीमशी लग्न करून जाड-कुरुप झालीस.. म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीचं उत्तर
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
'ही' लक्षणं जाणवत आहेत, घरीच करु शकता 'या' आजाराची तपासणी
पुणे आहे की बिहार? परप्रांतीय तरुणांचा डेक्कन परिसरात धिंगाणा
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!