
अन् मोठा मोर्चा काढणार; शुभांगी पाटील यांचाकडून विजयाचा दावा
जनशक्ती पेटली आहे आणि तिचा आणि माझा अंत होऊ देऊ नका, शुभांगी पाटील यांनी जनतेला केलं आवाहन
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. त्याआधी या निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्याकडून वेळोवेळी दावा केला गेला की, निवडणूक एकतर्फी होणार आणि आमचाच विजय होणार.. मात्र अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी विजयाचा दावा केला आहे. जनशक्ती पेटली आहे आणि तिचा आणि माझा अंत होऊ देऊ नका. जनता सर्वकाही असते. कोणाच्याही खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले. तुमच्या मदतीने २ फेब्रुवारीला विजयी झाल्यावर मोठं आंदोलन होईल. पदवीधरांच्या अनेक प्रश्नांसाठी, कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी, पदभरतीसाठी, सुशिक्षित बेरोजगासाठी मोठं आंदोलन करेल मगच मी विजय साजरा करेल, असा शब्दही त्यांनी दिला.
Published on: Jan 29, 2023 2:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोहसिनने पँट वर केली, बेल्ट आवळला, हा तर ट्रॉफी घेऊन पळायला तयार...
भारतीय लेकींनी नक्वींची पुरती फजिती केली, ट्रॉफी स्वीकारण्यास थेट नकार
आशिया कपची ट्रॉफी जिंकली पण टीम इंडियाला मिळणार नाही बक्षिस रक्कम, का?
फक्त तिच्यामुळे भारत ठरला चॅम्पियन, कर्णधार हरमनप्रीत कौरनं सांगितले..
भारतीय वाघिणींचा धमाका; आठव्यांदा आशिया कप जिंकला, श्रीलंका चितपट
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..