
city corona
Special Report | महाराष्ट्रातल्या तिन्ही महानगरांना दिलासा, मुंबई-पुणे-नागपूरमध्ये कोरोनावर नियंत्रण
महाराष्ट्रातल्या तिन्ही महानगरांना दिलासा, मुंबई-पुणे-नागपूरमध्ये कोरोनावर नियंत्रण
मुंबई : राज्य सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात रुग्णसंख्या हजारोंच्या संख्येमध्ये आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये तर कारोनाने कहर केला होता. मात्र, कडक निर्बंध आणि नागरिकांनी नियमांचे केलेले योग्य पालन या गोष्टींमुळे सध्या याच मोठ्या शहरांमधील रुग्णसंख्या कमी होताना दिसतेय. रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे नागपूर, मुंबई आणि पुणे या शहरांचे विशेष कौतूक होत आहे. या शहरांनी नेमकं काय केलं ? हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट…
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या देशात तरुणी बाल्कनीतून चेंडू टाकतात आणि जो कॅच पकडेल तो होतो पती !
लव्ह सीन, भेदरलेली पूजा आणि हजार विचार, मग आमिर खानने जे केलं...
मोठी बातमी! चमोली बोगद्यात मोठी दुर्घटना, 19 मजूर अडकले...
"मला वाटलं मी बाद झालोय..." मैदानावरील नाट्यानंतर स्मिथचा खुलासा
10 लाख द्या, तब्बल 3000000 घ्या, बनावट नोटांच्या कारखान्यामुळे खळबळ...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ
पाणीच मिळेना, मग काय चढले की टॉवरवर, नांदेडच्या मुखेडमध्ये हटके आंदोलन
नंदुरबार : शहरासह परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार हजेरी
आंबोली चौकुळच्या एका सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त विहार
पाणी द्या ,पाणी द्या म्हणत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाचे साडी नेसून अनोखे आंदोलन