
Special Report | रेमडेसिवीर पुरवठ्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाची लढाई
Special Report | रेमडेसिवीर पुरवठ्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाची लढाई
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने याबाबत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर केंद्राने 30 एप्रिल पर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्स पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र, यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पशेल रिपोर्ट !
Related Video
मोठी बातमी! इराणची युद्धातून माघार? अमेरिकेला युद्धविरामाचा प्रस्ताव
चेन्नईसाठी मुंबई 'लोकल'ची फटकेबाजी, पंजाबसमोर 210 रन्सचं टार्गेट
घरातील मसाले जास्त दिवस कसे टिकवायचे? जाणून घ्या साठवणीची योग्य पद्धत
काळी मिरीच्या 'या' उपायांनी तुमचं नशिब चमकणार.. एका क्लिकवर जाणून घ्या
नवरीने आनंदाच्या भरात लावला होणाऱ्या नवऱ्याला फोन, त्यानंतर...
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?