
Sudhir Mungantiwar | ‘अस्थिर मनाने राऊत काहीही भाष्य करू शकतात
आम्ही आमदारांना मतदार संघात लक्ष द्यायला सांगीतले आहे. आज मंत्रालय कोमात गेले आहे. आमदारांनी मतदारसंघात लक्ष द्या. मुंबईत गरज पडल्यास यावे लागेल.
राज्यात जशी जशी अस्थिरता वाढेल तसे त्यांची अनेक वक्तव्ये येतील. जेवढे दिवस आवश्यकता असेल तोपर्यंत वेट आणि वॅाचची भूमिका घेणार असल्याचे सुधीर मुनगुंटीवार यांनी सांगितले. आम्ही राज्यातील परिस्थीतीवर लक्ष ठेवून आहोत. मविआने आत्मपरिक्षण करावे. बहुमत आहे की नाही याबद्दल त्यांनी विचार करावा. महाविकास आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. सामना हे शिवसेनेचे पाँप्लेट आहे. त्यावर जास्त बोलण्याची गरज नाही. नाहीतर त्याचा देखील खप वाढेल. आम्ही आमदारांना मतदार संघात लक्ष द्यायला सांगीतले आहे. आज मंत्रालय कोमात गेले आहे. आमदारांनी मतदारसंघात लक्ष द्या. मुंबईत गरज पडल्यास यावे लागेल.
Published on: Jun 28, 2022 12:47 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! जगात नव्या युद्धाला सुरुवात, दोन बलाढ्य देश मैदानात, थेट..
बाथरूममध्ये 'ही' एक वस्तू ठेवल्याने तुमची आर्थिक स्थिती होईल मजबूत
तुमच्याही घरी रोज भांडणं होतेय? 'या' सोप्या वास्तु टिप्सचा करा अवलंब
काहीच फरक पडला नसता...! बुमराहची कसोटी मालिकेतील निवड अश्विनला खटकली
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...