
Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज
Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज
हा निर्णय यासाठी महत्त्वाचा आहे की, हे बाराही आमदार राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो काही घोळ घातला त्याच्या विरोधात आवाज उठवत होते.
आज भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय अखेरीस सर्वोच्छ न्यायालयाने दिला आहे. या प्रकणानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपकडून आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुध्दा या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आता हे 12 आमदार पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेत आपलं कर्तव्य बजावण्याकरता पात्र ठरवले आहेत. हा निर्णय यासाठी महत्त्वाचा आहे की, हे बाराही आमदार राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो काही घोळ घातला त्याच्या विरोधात आवाज उठवत होते. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा ऐतिहासिक आणि लोकशाहीला अंजण घालणारा असल्याचे अशिष शेलार यांनी म्हणटले आहे.
Published on: Jan 28, 2022 3:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बॅचलरना मुंबईत घर का नाही? मराठी अभिनेत्रीचा सरकारला सवाल
अरुणाचल प्रदेशात 60 किमी आतपर्यंत चिनी सैनिक घुसले? सत्य समोर
होर्मुझ 2029 पर्यंत बंद? इराणच्या भूमिकेने खळबळ, भारतालाही फटका बसणार
IND vs SL: गॉल कसोटीत मोहम्मद सिराजसोबत दुसरा वेगवान गोलंदाज कोण?
'दया नायक' यांच्या जीवनावर चित्रपट, राम गोपाल वर्मा यांची घोषणा....
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...