कोरोना रुग्णवाढ थांबेना, कडक लॉकडाऊन लावा, महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांची मागणी

| Updated on: Apr 20, 2021 | 9:19 AM

राज्यात कठोर निर्बंध लागू करुनही कोरोनाच्या प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यामुळे आता ठाकरे सरकार (Thackeray govt) अत्यावश्यक सेवांच्या यादीत असलेल्या किराणा दुकाने सुरु ठेवण्याची वेळही कमी करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Follow us on

YouTube video player