
महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा घसरला – एकनाथ खडसे
राज्यात राजकारणाचा दर्जा घसरला असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.
राज्यात राजकारणाचा दर्जा घसरल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या राज्यात राजकारणाचा दर्जा घसरला आहे. खालच्या पातळीवर जाऊन एकोनएकांवर टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणात मात्र जनतेचे प्रश्न मागे राहात असल्याचे त्यांनी म्हटले.
Published on: May 17, 2022 09:03 AM
7 सीटर खरेदी करायचीये का? पसंतीच्या कारची यादीच वाचा
तुमच्या हातात PF चे पैसे मिळणार, मार्च 2026 पासून ‘ही’ सेवा मिळणार
अहमदाबादमधील खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर ठरणार? जाणून घ्या पीच रिपोर्ट
कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त आपली भूमी सोडून जातात? जाणून घ्या
तुमच्या शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता भासल्यास त्वचा होते कोरडी
Jalgaon : धरणगावमध्ये स्ट्राँग रूमबाहेर मविआच्या महिला उमेदवारांकडून पहारा
Beed : परळी नगरपरिषदेची मतमोजणी अवघ्या काही तासांवर, स्ट्राँग रूमबाहेर कडक पहारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बारामती विमानतळावर स्वागत
परभणीत अवैध वाळू उपशाचा प्रश्न ऐरणीवर
Video : भोरमध्ये महसूल कर्मचाऱ्यांच कामबंद आंदोलन