
महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा घसरला – एकनाथ खडसे
राज्यात राजकारणाचा दर्जा घसरला असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.
राज्यात राजकारणाचा दर्जा घसरल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या राज्यात राजकारणाचा दर्जा घसरला आहे. खालच्या पातळीवर जाऊन एकोनएकांवर टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणात मात्र जनतेचे प्रश्न मागे राहात असल्याचे त्यांनी म्हटले.
Published on: May 17, 2022 09:03 AM
Related Video
ज्याची भीती तेच घडले, तब्बल 13 जिल्हे धोक्यात, प्रशासनाकडून मोठा इशारा
Horoscope : ग्रहांची उलथापालथ: कोणाला लाभ तर कोणाला नुकसान?
विराटचा शतकी तडाखा, आरसीबीचा जबरदस्त विजय, केकेआरचा 6 विकेट्सने धुव्वा
PBSK vs MI : मुंबईकडे हिशोब करण्याची संधी, पंजाबचा गेम करणार का?
पंजाब विरूद्धच्या सामन्याच्या वेळत बदल? किती वाजता सुरुवात होणार?
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर