
महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा घसरला – एकनाथ खडसे
राज्यात राजकारणाचा दर्जा घसरला असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.
राज्यात राजकारणाचा दर्जा घसरल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या राज्यात राजकारणाचा दर्जा घसरला आहे. खालच्या पातळीवर जाऊन एकोनएकांवर टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणात मात्र जनतेचे प्रश्न मागे राहात असल्याचे त्यांनी म्हटले.
Published on: May 17, 2022 9:03 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
15 व्या वर्षी वैभव कोट्यवधींचा मालक, संपत्ती-ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ
तुम्ही तलवारीने डास मारत आहात, धाडी टाकणाऱ्या FDA ला हायकोर्टाची चपराक
मेंदू निरोगी व सक्रिय ठेवण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश
ओलाचे टेन्शन वाढणार! हिरो कंपनी 2027 मध्ये लाँच करणार इलेक्ट्रिक बाईक
'तुमच्या मतांची भीक आम्हाला नको', भाजप आमदाराची भाषा व्हायरल
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...