
महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा घसरला – एकनाथ खडसे
राज्यात राजकारणाचा दर्जा घसरला असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.
राज्यात राजकारणाचा दर्जा घसरल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या राज्यात राजकारणाचा दर्जा घसरला आहे. खालच्या पातळीवर जाऊन एकोनएकांवर टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणात मात्र जनतेचे प्रश्न मागे राहात असल्याचे त्यांनी म्हटले.
Published on: May 17, 2022 09:03 AM
Related Video
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची 14 वर्षांनतर विजयी सलामी,
राजस्थानसमोर चेन्नईचं आव्हान, कोण करणार विजयी सुरुवात? मॅच किती वाजता?
MI vs KKR : मुंबईची विजयी सलामी, केकेआरचा 6 विकेट्सने धुव्वा
मुंबई इंडियन्सच्या नावावर विक्रमाची नोंद, वर्ल्ड क्रिकेटमध्ये रेकॉर्ड
येथे हॉर्नचा आवाज नाही, पक्ष्यांचा कलकलाट असतो, पाहा जगातील शांत शहर
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
Solapur : दौलत शितोळे यांना भटक्यांचे नेतृत्व म्हणून विधानपरिषदेत घ्यावं, समाजबांधवांची मागणी
Malegaon: लाखो भाविकांची जेवणाची व्यवस्था, गुरुदेव भक्त मंडळाचा उपक्रम
नवी मुंबई : हॉटेल मधील बाऊन्सरची ग्राहकाला मारहाण
नाशिक : सूर्य तळपला, पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिंपडण्याची वेळ
लातूर जिल्ह्यातल्या आशिव गावात पाईपलाईनने गॅसचा पुरवठा