
TV9 Vishesh | 2 जुलै 1972 साली भारत – पाकिस्तानमध्ये झालेला महत्वमपूर्ण ‘शिमला करार’ काय होता?
भारत - पाकिस्तानमध्ये 2 जुलै 1972 मध्ये शिमला करार झाला होता. बांगलादेशाच्या निर्मितीनंतर हिमाचल प्रदेश येथे हा करार झाला होता. डिसेंबर 1971 ला पाकिस्तानने पूर्व पाकिस्तान युद्धात गमवला होता. संघर्ष आणि वैर संपवण्यासाठी या कराराचा निश्चय करण्यात आला.| TV9 Vishesh 2nd July 1972 Special day Shimla Agreement
भारत – पाकिस्तानमध्ये 2 जुलै 1972 मध्ये शिमला करार झाला होता. बांगलादेशाच्या निर्मितीनंतर हिमाचल प्रदेश येथे हा करार झाला होता. डिसेंबर 1971 ला पाकिस्तानने पूर्व पाकिस्तान युद्धात गमवला होता. संघर्ष आणि वैर संपवण्यासाठी या कराराचा निश्चय करण्यात आला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि झुल्फिकार भुट्टो यांच्यात वाटाघाटी झाली. भुट्टो या मुलगी बेनझीरलासोबत घेऊन कराराला उपस्थित होत्या. | TV9 Vishesh 2nd July 1972 Special day Shimla Agreement
Related Video
नवी Maruti Brezza Facelift लवकरच येणार, ADAS फीचर्ससह होणार एन्ट्री
शमशानातून परत येताना मागे वळून का पाहू नये? जाणून घ्या धार्मिक कारण
GK : मुंबईतील हे स्थानक घोड्यांच्या वाहतूकीसाठी बांधले होते !
डॉक्टर बनून महिलांचं शरीर... सेजल जाधवनंतर आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ
श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...