
दोन मोठे प्रोजेक्ट गेले, तरीही चिंता नाही, आदित्य ठाकरेंचा टोला
आदित्य ठाकरेंनी वेदांता प्रकल्पावरुन सरकारवर निशाणा साधलाय.
मुंबई : आज पुन्हा एकदा माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी वेदांता प्रकल्पावरुन सरकारला चांगलंच सुनावलंय. ‘दोन मोठे प्रोजेक्ट गेले याची सरकारला काडीमात्र चिंता नाही हे बघून धक्का बसला, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
Published on: Sep 14, 2022 05:37 PM
Related Video
युद्ध थांबवायचं असेल, तर ट्रम्प यांना हा धोकादायक निर्णय घ्यावाच लागेल
चाकणकरानंतर आता पुढचं टार्गेट शिंदे गटाचा बडा नेता? दमानियांचे संकेत
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
अशोक खरात जेरबंद होताच पेटलं मिरगाव पेटलं; थेट गावबंदीची हाक..
चाकणकरांना NCP महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवणार का? भुजबळ म्हणाले..
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार