
दोन मोठे प्रोजेक्ट गेले, तरीही चिंता नाही, आदित्य ठाकरेंचा टोला
आदित्य ठाकरेंनी वेदांता प्रकल्पावरुन सरकारवर निशाणा साधलाय.
मुंबई : आज पुन्हा एकदा माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी वेदांता प्रकल्पावरुन सरकारला चांगलंच सुनावलंय. ‘दोन मोठे प्रोजेक्ट गेले याची सरकारला काडीमात्र चिंता नाही हे बघून धक्का बसला, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
Published on: Sep 14, 2022 05:37 PM
Related Video
तुमच्या नावात ही 4 अक्षरे आहेत का? मग तुमची प्रगती नक्कीच होणार
Assam Election 2026: काँग्रेसच्या 19 पैकी 18 आमदारांमध्ये हिंदू किती?
डोंबिवलीच्या 53 वर्षीय महिलेने दिली 12 ची परीक्षा, मार्क किती?
साऊथच्या 'बॉस'चा समुद्रकिनारी आलिशान बंगला; महालही पडेल फिकं
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट...