
Uddhav Thackeray : ‘बंड नाही तोतयेगिरी’, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या मुद्यांवरुन एकनाथ शिंदे गटाचा तोतयेगिरीचा कळस झालाय. शिंदे गटाकडून तोतयेगिरीचा कळस उभारून बंड दाखवण्याचा प्रयत्न होतोय. देशातील लोकशाही टिकवणं, खरं हिंदुत्व टिकवणं, वाढवणं ही आपल्याला देवाने दिलेली संधी आहे.
मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्यांवरुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde)गटाचा तोतयेगिरीचा कळस झालाय. शिंदे गटाकडून तोतयेगिरीचा कळस उभारून बंड दाखवण्याचा प्रयत्न होतोय. देशातील लोकशाही टिकवणं, खरं हिंदुत्व टिकवणं, वाढवणं ही आपल्याला देवाने दिलेली संधी आहे. हिंदुत्वाचा जो तोतेरी कळस निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला त्याला इतिहासामध्ये एक म्हण आहे. ‘तोतयाचे बंड’ त्याद्वारे बंड पुकारलं जातंय. असं उद्धव ठाकरे यांनी म्हणत एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
Published on: Sep 29, 2022 4:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अन् मंचावरच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले
जेजुरी गडावरील ‘शुभम’ सोशल मीडियावर व्हायरल; पडद्यामागची अशी कहाणी
मनोज जरांगेंच्या आंदोलनावरच शंका, अजय बारस्कर यांचा आक्षेप काय?
मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल
बुमराह दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम