
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत आपल्या आरपीआय पक्षासाठी 14-15 जागा मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई महानगर पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षासाठी 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी केली आहे. आरपीआयचे जरी जास्त संख्याबळ नसले तर आरपीआय ज्यांच्या सोबत असतो त्यांचे सरकार सत्तेत येते असेही आठवले यांनी म्हटले आहे. आरपीआय आधी काँग्रेस सोबत होते तेव्हा काँग्रेसचे सरकार आले होते. नंतर आरपीआय शिवसेनेसोबत गेल्याने युतीचे सरकार आले. त्यामुळे आरपीआयला सन्मानजन्य जागा मिळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेऊन चूक केली आहे. मुंबईत ४० टक्के मराठी तर ६० परप्रांतीय आहेत. ४० टक्के मराठी माणसात महायुतीला मतदान करणारेही आहेत त्यामुळे मनसेची युती उद्धव ठाकरे यांना फळणार नाही असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.
Published on: Dec 27, 2025 4:29 PM
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
Related Video
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये - सलमान खान
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं