
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत आपल्या आरपीआय पक्षासाठी 14-15 जागा मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई महानगर पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षासाठी 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी केली आहे. आरपीआयचे जरी जास्त संख्याबळ नसले तर आरपीआय ज्यांच्या सोबत असतो त्यांचे सरकार सत्तेत येते असेही आठवले यांनी म्हटले आहे. आरपीआय आधी काँग्रेस सोबत होते तेव्हा काँग्रेसचे सरकार आले होते. नंतर आरपीआय शिवसेनेसोबत गेल्याने युतीचे सरकार आले. त्यामुळे आरपीआयला सन्मानजन्य जागा मिळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेऊन चूक केली आहे. मुंबईत ४० टक्के मराठी तर ६० परप्रांतीय आहेत. ४० टक्के मराठी माणसात महायुतीला मतदान करणारेही आहेत त्यामुळे मनसेची युती उद्धव ठाकरे यांना फळणार नाही असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.
Published on: Dec 27, 2025 4:29 PM
Related Video
ब्रीफकेसमध्ये मृतदेह, जंगलात सांगाडा..., राधिका सोबत नेमंक काय घडलं?
जगात मोठी खळबळ! ज्याची भीती तेच घडतंय, इराणची अमेरिकेला मोठी धमकी..
आमदारांवर मोठी जबाबदारी, प्रत्येक तालुक्यात.. श्रीकांत शिंदेंची घोषणा
प्रत्येक सिलेंडरवर 700 रुपयांचे नुकसान; LPG च्या किमती वाढताच..
25 कोटींचा आलिशान बंगला अन् महागड्या कार, एकता कपूरची संपत्ती किती?
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
Satara : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवावे : खासदार उदयनराजे भोसले
Yeola : जळगाव नेऊरमध्ये 6 एकर डाळींब बागेवर ट्रॅक्टर, शेतकऱ्याचा कठोर निर्णय
नंदुरबार:रस्ता नसल्याने नवरदेवाची चार किलोमीटर खांद्यावरून वरात
पुणे :शिरूर-चिखलात अडकली जीप अखेर ट्रॅक्टरने खेचून बाहेर काढली..
कणकवली : 12 वर्षीय मंथन उकर्डेने ट्रॅम्पोलिन स्पर्धा गाजवली