Marathi News Videos Without planning how fourty thousand people come together for morchas devendra fadnavis

कोणतंही नियोजन न करता एका दिवसात 40-40 हजार लोकांचे मोर्चे येतात कसे? – देवेंद्र फडणवीस
अमरावती, नांदेड, मालेगावसह अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. कोणतंही नियोजन न करता एका दिवसात 40-40 हजार लोकांचे मोर्चे येतात कसे? असा सवाल त्यांनी विचारला.
मुंबई: अमरावती, नांदेड आणि मालेगावात झालेल्या दंगली हा दंगली घडवण्यासाठीचा प्रयोग होता, असा गंभीर आरोप करतानाच 40-40 हजारांचा जमाव कोणतंही नियोजन नसताना रस्त्यावर येतोच कसा? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अमरावती, नांदेड, मालेगावसह अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. कोणतंही नियोजन न करता एका दिवसात 40-40 हजार लोकांचे मोर्चे येतात कसे? असा सवाल त्यांनी विचारला.
Related Video
राज ठाकरेंच्या बहिष्कार अस्त्रावर आता थेट दिल्ली खलबतं!
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?
दर महिना होईल 17000 रुपयांची कमाई, ही सरकारी योजना आहे लयभारी
आता मुंबईतील या भागात दर शुक्रवारी सार्वजनिक वाहनांचाच वापर...
सूर्यकुमार यादवचं आंतरराष्ट्रीय करियर संपलं! बीसीसीआयचे 4 मोठे निर्णय
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?
महाराष्ट्रतील देवस्थान जमिनीबाबत सरकारचं मोठं पाऊल, तो निर्णय स्थगित,
भाजपला मोठा धक्का; महिला शहराध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा
राग आला थेट नाल्यात उतरले, मनसेच्या त्या आंदोलनाची तुफान चर्चा
सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा निर्णय, घोडेबाजार रोखण्यासाठी आणणार......
रानटी हत्तीच्या कळपाची ताडोबा जवळ एन्ट्री, प्रशासनाची चिंता वाढली
कराड तालुका पंचायत समितीमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
श्री बालाजी आणि महालक्ष्मी मंदिरांमध्ये नव्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नांदेडमध्ये शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज