Marathi News Videos Without planning how fourty thousand people come together for morchas devendra fadnavis

कोणतंही नियोजन न करता एका दिवसात 40-40 हजार लोकांचे मोर्चे येतात कसे? – देवेंद्र फडणवीस
अमरावती, नांदेड, मालेगावसह अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. कोणतंही नियोजन न करता एका दिवसात 40-40 हजार लोकांचे मोर्चे येतात कसे? असा सवाल त्यांनी विचारला.
मुंबई: अमरावती, नांदेड आणि मालेगावात झालेल्या दंगली हा दंगली घडवण्यासाठीचा प्रयोग होता, असा गंभीर आरोप करतानाच 40-40 हजारांचा जमाव कोणतंही नियोजन नसताना रस्त्यावर येतोच कसा? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अमरावती, नांदेड, मालेगावसह अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. कोणतंही नियोजन न करता एका दिवसात 40-40 हजार लोकांचे मोर्चे येतात कसे? असा सवाल त्यांनी विचारला.
Related Video
किआचा धमाका! नवी 'Syros' लाँच, किंमत 27 हजारांनी कमी आणि फीचर्स भन्नाट
PPF मधून व्हा करोडपती! दरमहा 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 41 लाख
आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी; व्हिडीओ पोस्ट करत....
टीम इंडियासाठी करो या मरो सामना
घेणं नाय देणं, दिल्लीच्या पराभवाचा राजस्थानला फटका, हैदराबादची झेप
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
Nanded : उष्णतेच्या लाटेचा वन्यप्राण्यांवही परिणाम, पाणवठे कोरडे ठाक
Pimpri : पिंपळे सौदागरमध्ये मुंजोबा उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन
नाशिक : जिल्ह्यातील धरणसाठ्यात घट झाल्याने पाणीटंचाई तीव्र, टँकरची मागणी वाढली
सिंधुदुर्ग : कणकवलीत अचानक पावसाच्या सरींनी नागरिकांची तारांबळ
नंदुरबारमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा परिणाम, कामकाज ठप्प