AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍यावर नारळाचं तेल लावण्याचे हे आहेत फायदे

रात्री झोपण्यापूर्वी नारळाचं तेल लावण्याचा हा सोपा उपाय तुमच्या त्वचेला नवं जीवन देऊ शकतो. नियमित वापराने त्वचेच्या समस्या गायब होतील आणि तुम्हाला निरोगी, चमकदार त्वचा मिळेल. बाजारातून शुद्ध नारळाचं तेलच खरेदी करा, कारण बनावट तेलामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं.

रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍यावर नारळाचं तेल लावण्याचे हे आहेत फायदे
Image Credit source: गुगल
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Apr 10, 2025 | 1:51 PM
Share

आपल्यापैकी बरेच जण नारळाचं तेल केवळ केसांसाठीच उपयुक्त आहे असं मानतात. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हे तेल चेहऱ्यासाठीही तेवढंच प्रभावी ठरू शकतं! विशेषतः रात्री झोपण्याआधी याचा योग्य वापर केल्यास त्वचेवर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात.

त्वचेचं पुनरुत्थान रात्रीच जास्त प्रभावी!

तज्ज्ञ सांगतात की रात्री झोपताना त्वचेत पुनरुत्पादनाची प्रक्रिया वेगाने सुरू होते. याच वेळी जर चेहऱ्यावर नारळाचं तेल लावलं गेलं, तर ते त्वचेला खोलवर पोषण देतं आणि निखार आणतं.

कोरडी, निर्जीव त्वचा होते मऊ आणि तजेलदार

नारळाच्या तेलामध्ये असतात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक. हे घटक त्वचेचा कोरडेपणा दूर करत मृदूता प्रदान करतात. थंडीत किंवा उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडते, अशावेळी हे तेल वरदान ठरू शकतं.

सुरकुत्यांवर प्रभावी उपाय

चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या आणि फाईन लाईन्स यासाठीही नारळाचं तेल प्रभावी आहे. यामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला वृद्धत्वाच्या लक्षणांपासून वाचवतात. व्हिटॅमिन ई त्वचेला लवचिक ठेवतं आणि डाग कमी करतं.

कसं वापराल नारळाचं तेल?

दिवसभरातील धूळ, घाम आणि मेकअपचा थर त्वचेला त्रासदायक ठरू शकतो, म्हणून चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोरड्या टॉवेलने चेहरा हलक्या हाताने पुसा.आता थोडंसं नारळाचं तेल तुमच्या हातावर घ्या. दोन्ही हात एकमेकांवर चोळून तेल किंचित कोमट करा. मग हे तेल चेहऱ्यावर लावा. तेल लावताना हलक्या हाताने गोलाकार मालिश करा. यामुळे तेल त्वचेत खोलवर शोषले जाईल आणि रक्ताभिसरणही सुधारेल.हे तेल रात्रभर चेहऱ्यावर ठेवणं सर्वात फायदेशीर असतं. कारण रात्रीच्या वेळेस त्वचेची पुनरुत्पादन प्रक्रिया अधिक सक्रिय असते. सकाळी उठल्यावर सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा.

शतकानुशतकांपासून वापरलं जाणारं नारळाचं तेल आता आधुनिक विज्ञानानेही त्वचेसाठी उपयुक्त असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे रासायनिक उत्पादनांपेक्षा हा नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतो.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा