PHOTO | मुख्यमंत्र्यांचा सोशल मीडियावरुन राज्यातील जनतेशी संवाद, जाणून घ्या काय म्हणाले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी काळात अधिक कडक निर्बंधांची गरज असल्याचं दिसत असलं तरी निर्बंध लादणार नसल्याचं नमूद केलं. (What is the plan of Thackeray government to protect from the third wave of corona)
Non Stop LIVE Update
Most Read Stories