AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी प्या तुळस आणि ओव्याचे खास पेय! 

सणासुदीच्या काळात आपण सगळे जवळजवळ दररोज आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेतो. अशा स्थितीत फॅटी आणि जड पदार्थ खाल्ल्याने जास्त वजन वाढू शकते. सणानंतर शरीरातून हानिकारक विष बाहेर काढणे थोडे कठीण होते.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी प्या तुळस आणि ओव्याचे खास पेय! 
वाढलेले वजन
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 9:33 AM
Share

मुंबई : सणासुदीच्या काळात आपण सगळे जवळजवळ दररोज आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेतो. अशा स्थितीत फॅटी आणि जड पदार्थ खाल्ल्याने जास्त वजन वाढू शकते. सणानंतर शरीरातून हानिकारक विष बाहेर काढणे थोडे कठीण होते. हे सर्व पदार्थ आपल्या शरीराच्या चयापचय दरावर परिणाम करतात. ज्यामुळे आपल्याला वजन कमी करणे कठीण होते. वजन कमी करण्यास मदत करणारे डिटॉक्स ड्रिंक घेणे फायदेशीर आहे.

तुळस आणि ओवा

कोरडा भाजलेला ओवा एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी एका पातेल्यात ओता. त्यात मूठभर तुळशीची पाने घाला आणि उकळी येऊ द्या. एक ग्लासमध्ये पाणी गाळून घ्या. ते रोज सकाळी प्या. मात्र, या पेयाचे जास्त सेवन करू नका. कारण ते तुमच्यासाठी हानिकारक असू शकते.

तुळस आपल्या प्रतिकारशक्ती आणि पचनासाठी खूप चांगली आहे. तर ओवा आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे पेय आपल्या शरीरातील दाह शांत करण्यास मदत करते. परंतु आपल्याला निरोगी आहाराचे पालन करावे लागेल आणि स्वतःला चांगले हायड्रेट करावे लागेल.

तुळस

तुळस शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करते. हे सर्व हानिकारक विष काढून टाकण्यास मदत करते. हे शरीर स्वच्छ करते. जे वजन कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, ते पाचन तंत्रासाठी देखील फायदेशीर आहे. खराब पचन हे वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. या व्यतिरिक्त तुळशीची पाने शरीराच्या चयापचय दर वाढवण्यासाठी ओळखली जातात. जी अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करतात. तुळशीच्या पानांचे इतर अनेक आरोग्य फायदे आहेत.

ओवा

जेव्हा तुमच्या शरीराचा चयापचय दर जास्त असतो. तेव्हा तुमचे वजन कमी करणे सोपे होते. ओवा बिया आपल्या चयापचयसाठी फायदेशीर आहेत. ओवा बियांमध्ये थायमॉल नावाचे एक आवश्यक तेल असते. ओवामध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. जे विष काढून टाकतात. हे वजन कमी करण्यास देखील मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा