AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo | मुंबईसाठी शुभसंकेत, शिवाजी पार्कमध्ये गोडया पाण्याचे स्त्रोत सापडले

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र कोरोनाच्या या नकारात्मक वातावरणात मुंबईसाठी शुभसंकेत मिळत आहे. (Mumbai Shivaji Park fresh water)

| Updated on: Jun 03, 2021 | 3:03 PM
Share
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र कोरोनाच्या या नकारात्मक वातावरणात मुंबईसाठी शुभसंकेत मिळत आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र कोरोनाच्या या नकारात्मक वातावरणात मुंबईसाठी शुभसंकेत मिळत आहे.

1 / 6
मुंबईतील शिवाजी पार्क गोड्या पाण्याचे 5 स्त्रोत सापडले आहे. शिवाजी पार्क या ठिकाणी 300 मीटर अंतरावर समुद्र किनारा आहे. मात्र तरीही शिवतीर्थावर गोड्या पाण्याचे स्त्रोत आढळले आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क गोड्या पाण्याचे 5 स्त्रोत सापडले आहे. शिवाजी पार्क या ठिकाणी 300 मीटर अंतरावर समुद्र किनारा आहे. मात्र तरीही शिवतीर्थावर गोड्या पाण्याचे स्त्रोत आढळले आहे.

2 / 6
शिवतिर्थावर गोड्या पाण्याचे स्त्रोत सापडणं ही फार मोठी बाब मानली जात आहे.

शिवतिर्थावर गोड्या पाण्याचे स्त्रोत सापडणं ही फार मोठी बाब मानली जात आहे.

3 / 6
काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्कचे नुतनीकरण करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आला होता. या नुतनीकरणासाठी शिवाजी पार्कचे भुगर्भदन्यांकडून परीक्षण करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्कचे नुतनीकरण करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आला होता. या नुतनीकरणासाठी शिवाजी पार्कचे भुगर्भदन्यांकडून परीक्षण करण्यात आले होते.

4 / 6
या परिक्षणाअंतर्गत 5 स्त्रोतांद्वारे एकूण 35 रिंग वेळ विहीरी खणण्यात येत आहेत. यात पावसाचं पाणी जमण्याआधी गोड पाणी सापडलं आहे.

या परिक्षणाअंतर्गत 5 स्त्रोतांद्वारे एकूण 35 रिंग वेळ विहीरी खणण्यात येत आहेत. यात पावसाचं पाणी जमण्याआधी गोड पाणी सापडलं आहे.

5 / 6
तसेच शिवाजी पार्कमध्ये होणार धुळीचा त्रास कमी व्हावा यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवला जात आहे.

तसेच शिवाजी पार्कमध्ये होणार धुळीचा त्रास कमी व्हावा यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवला जात आहे.

6 / 6
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.