AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विषारी औषधामुळे शेततळ्यातील पाच टन माशांचा मृत्यू

Fish| सध्या या माशांचे वजन 500 ते 700 ग्रॅम झाले होते, मात्र रात्री अचानक अज्ञात इसमाने पाण्यात विषारी औषध टाकल्याने सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले.

| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 12:53 PM
Share
इंदापूर तालुक्यातील पळसदेव नजीक असलेल्या शेलारपट्टा परिसरातील अशोक केवटे यांच्या शेततळ्यातील पाच टन मासे अचानक मृत्युमुखी पडले आहेत.

इंदापूर तालुक्यातील पळसदेव नजीक असलेल्या शेलारपट्टा परिसरातील अशोक केवटे यांच्या शेततळ्यातील पाच टन मासे अचानक मृत्युमुखी पडले आहेत.

1 / 5
रूपचंद जातीचे हे मासे अज्ञात इसमाने विषारी औषध पाण्यात टाकून मारल्याचा संशय असून या शेतकऱ्याने इंदापूर पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली आहे.

रूपचंद जातीचे हे मासे अज्ञात इसमाने विषारी औषध पाण्यात टाकून मारल्याचा संशय असून या शेतकऱ्याने इंदापूर पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली आहे.

2 / 5
केवटे यांनी त्यांच्या शेततळ्यात आठ महिन्यांपूर्वी रूपचंद जातीचे तीस हजार बीज सोडले होते.

केवटे यांनी त्यांच्या शेततळ्यात आठ महिन्यांपूर्वी रूपचंद जातीचे तीस हजार बीज सोडले होते.

3 / 5
सध्या या माशांचे वजन 500 ते 700 ग्रॅम झाले होते, मात्र रात्री अचानक अज्ञात इसमाने पाण्यात विषारी औषध टाकल्याने सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले.

सध्या या माशांचे वजन 500 ते 700 ग्रॅम झाले होते, मात्र रात्री अचानक अज्ञात इसमाने पाण्यात विषारी औषध टाकल्याने सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले.

4 / 5
मासे मेल्यामुळे शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

मासे मेल्यामुळे शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.