AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

68 वर्षांपूर्वीचं रोमँटिक गाणं, आजही लोक सर्च करून ऐकतात, इतकं लोकप्रिय की पुन्हा-पुन्हा ऐकू वाटतं

1958 मधील 3 मिनिट 15 सेकंदाचं रोमँटिक गाणं, जे आजही तरुणांचं अत्यंत आवडतं. इतक्या वर्षांनंतर देखील लोक सर्च करून ऐकतात.

| Updated on: Mar 24, 2026 | 3:30 PM
Share
जुन्या हिंदी गाण्यांची जादू आजही रसिकांच्या मनावर तितक्याच ताकदीने अधिराज्य गाजवत आहे. या गाण्यांमध्ये असलेला साधेपणा, गोडवा आणि सुरेलता आजच्या गाण्यांपेक्षा वेगळीच वाटते. त्यामुळेच अनेक वर्षांनंतरही ही गाणी ऐकताना मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळते.

जुन्या हिंदी गाण्यांची जादू आजही रसिकांच्या मनावर तितक्याच ताकदीने अधिराज्य गाजवत आहे. या गाण्यांमध्ये असलेला साधेपणा, गोडवा आणि सुरेलता आजच्या गाण्यांपेक्षा वेगळीच वाटते. त्यामुळेच अनेक वर्षांनंतरही ही गाणी ऐकताना मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळते.

1 / 6
1958 साली प्रदर्शित झालेलं ‘ये रातें ये मौसम’ हे गाणं त्या काळातील अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेलं रोमँटिक गाणं ठरलं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गाणं गायले असून त्यावेळी प्रेक्षकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला होता.

1958 साली प्रदर्शित झालेलं ‘ये रातें ये मौसम’ हे गाणं त्या काळातील अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेलं रोमँटिक गाणं ठरलं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गाणं गायले असून त्यावेळी प्रेक्षकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला होता.

2 / 6
या गाण्याची खासियत म्हणजे त्यातून उभा राहणारा रोमँटिक माहोल. त्या काळात लोक हे गाणं रेडिओवर ऐकत आणि मित्रमंडळींसोबत शेअर करत असत. या गाण्याचा प्रभाव इतका मोठा होता की, चित्रपटाच्या यशातही त्याचा मोलाचा वाटा होता.

या गाण्याची खासियत म्हणजे त्यातून उभा राहणारा रोमँटिक माहोल. त्या काळात लोक हे गाणं रेडिओवर ऐकत आणि मित्रमंडळींसोबत शेअर करत असत. या गाण्याचा प्रभाव इतका मोठा होता की, चित्रपटाच्या यशातही त्याचा मोलाचा वाटा होता.

3 / 6
या सुंदर गाण्याला संगीत रवि यांनी दिलं होतं तर गीतकार शैलेंद्र यांनी त्याचे बोल लिहिले होते. या दोघांच्या अप्रतिम संगमामुळे हे गाणं अधिकच खास बनलं. त्यात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजाने जणू चार चांद लावले.

या सुंदर गाण्याला संगीत रवि यांनी दिलं होतं तर गीतकार शैलेंद्र यांनी त्याचे बोल लिहिले होते. या दोघांच्या अप्रतिम संगमामुळे हे गाणं अधिकच खास बनलं. त्यात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजाने जणू चार चांद लावले.

4 / 6
त्या काळात हे गाणं सर्वत्र ऐकू येत होतं आणि अनेक प्रेक्षक केवळ हे गाणं ऐकून चित्रपट पाहायला जात होते. आजही जेव्हा ही धून कानावर पडते, तेव्हा लोक लगेच ओळखतात आणि जुन्या आठवणींमध्ये रमून जातात.

त्या काळात हे गाणं सर्वत्र ऐकू येत होतं आणि अनेक प्रेक्षक केवळ हे गाणं ऐकून चित्रपट पाहायला जात होते. आजही जेव्हा ही धून कानावर पडते, तेव्हा लोक लगेच ओळखतात आणि जुन्या आठवणींमध्ये रमून जातात.

5 / 6
 हे गाणं केवळ त्या काळापुरतंच मर्यादित राहिलं नाही तर आजही तरुणांमध्येही ते तितकंच लोकप्रिय आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगातही या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळतात आणि तरुण पिढीही ते आवर्जून ऐकत आहे.

हे गाणं केवळ त्या काळापुरतंच मर्यादित राहिलं नाही तर आजही तरुणांमध्येही ते तितकंच लोकप्रिय आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगातही या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळतात आणि तरुण पिढीही ते आवर्जून ऐकत आहे.

6 / 6
Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.