AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतकं सुंदर गाणं की 69 वर्षांपासून सुपरहिट, कोणीच अर्धवट सोडत नाही, आजही गाण्याची प्रचंड क्रेझ

दिलीप कुमार यांचं 69 वर्षांपूर्वीचं प्रचंड चर्चेत असणारं गाणं, जे महाभारतच्या दिगर्दशकांनी त्यांच्या चित्रपटात वापरलं. प्रदर्शित होताच ठरलं प्रचंड सुपरहिट. लहान मुलगा देखील गुणगुणतो.

| Updated on: Aug 08, 2026 | 1:44 PM
Share
बॉलिवूडमधील काही गाणी अशी आहेत, जी कितीही जुनी झाली तरी त्यांची लोकप्रियता कमी होत नाही. विशेषतः स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीची भावना जागवणारी ही गाणी आवर्जून ऐकली जातात.

बॉलिवूडमधील काही गाणी अशी आहेत, जी कितीही जुनी झाली तरी त्यांची लोकप्रियता कमी होत नाही. विशेषतः स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीची भावना जागवणारी ही गाणी आवर्जून ऐकली जातात.

1 / 5
यापैकीच एक अजरामर गाणं म्हणजे ‘ये देश है वीर जवानों का’. तब्बल 69 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याची जादू आजही कायम आहे. हे गाणं 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नया दौर’ या गाजलेल्या चित्रपटातील आहे.

यापैकीच एक अजरामर गाणं म्हणजे ‘ये देश है वीर जवानों का’. तब्बल 69 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याची जादू आजही कायम आहे. हे गाणं 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नया दौर’ या गाजलेल्या चित्रपटातील आहे.

2 / 5
या चित्रपटात दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘महाभारत’ मालिकेसाठी प्रसिद्ध असलेले बी. आर. चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. चित्रपटाची कथा अख्तर मिर्झा यांनी लिहिली होती.

या चित्रपटात दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘महाभारत’ मालिकेसाठी प्रसिद्ध असलेले बी. आर. चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. चित्रपटाची कथा अख्तर मिर्झा यांनी लिहिली होती.

3 / 5
‘नया दौर’ची कथा शंकर आणि कृष्णा या दोन जिवलग मित्रांभोवती फिरते. दोघेही रजनी नावाच्या एका तरुणीच्या प्रेमात पडतात. मैत्री, प्रेम आणि बदलत्या काळातील संघर्ष यामुळे कथेला वेगळे वळण मिळते.

‘नया दौर’ची कथा शंकर आणि कृष्णा या दोन जिवलग मित्रांभोवती फिरते. दोघेही रजनी नावाच्या एका तरुणीच्या प्रेमात पडतात. मैत्री, प्रेम आणि बदलत्या काळातील संघर्ष यामुळे कथेला वेगळे वळण मिळते.

4 / 5
या चित्रपटातील ‘ये देश है वीर जवानों का’ हे गाणं त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाले. आजही देशभक्तीपर गाण्यांच्या यादीत या गाण्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ‘नया दौर’ हा 1957 मधील भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.

या चित्रपटातील ‘ये देश है वीर जवानों का’ हे गाणं त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाले. आजही देशभक्तीपर गाण्यांच्या यादीत या गाण्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ‘नया दौर’ हा 1957 मधील भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.

5 / 5
Follow Us
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत...
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान
फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!
Uddhav Thackeray | फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरे एका वाक्यातच म्हणाले
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच दिली कोर्टातील सुनावणीबाबत मोठी प्रतिक्रिया
आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... PM मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
PM Narendra Modi Live: आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... IIT दिल्लीत पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
Umesh Patil on NCP | दादांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात...; उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
शरद पवार गटाची मोठी खेळी? सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार...
मोठी बातमी! शरद पवार गटाची मोठी खेळी? सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार पंतप्रधानांच्या भेटीला; घेणार मोठा निर्णय!
दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा...
Harshwardhan Sapkal | दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र... सपकाळ नेमकं काय म्हणाले?
प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती...
Rupali Thombre Patil | प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती; रुपाली ठोंबरे यांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ!
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपद...
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपदासाठी... NCP तील नेत्याने अखेर सांगितलंच
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा...
Mumbai High Court | मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा, उपवर्गीकरणाचा दाखला देत काय म्हटलं?