AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या या रेल्वे स्थानकातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी सुटते ट्रेन, पाहा कोणते देश ?

दुसऱ्या देशात जायचे म्हटले तर विमान प्रवासाचा विचार मनात येतो. कारण परराष्ट्रात विमानानेच जाता येते. परंतू भारतात काही रेल्वे स्थानके अशी आहेत जेथे थेट आपण दुसऱ्या देशात जाण्यासाठी ट्रेन पकडू शकतो. कोणते ते देश आहेत जेथे जाण्यासाठी भारतातून ट्रेन पकडता येते ते पाहूयात....

| Updated on: Nov 22, 2025 | 10:24 PM
Share
आपल्या शेजारील नेपाळमध्ये भारताच्या रेल्वे स्थानकातून ट्रेन सुटते. तर पाकिस्तान आणि बांग्लादेशात जाण्यासाठी ट्रेन आहेत. परंतू त्यांची रेल्वे स्थानके वेगळी आहेत. चला तर आपण पाहूयात कोणत्या देशात जाण्यासाठी भारतातून ट्रेन सुटतात.

आपल्या शेजारील नेपाळमध्ये भारताच्या रेल्वे स्थानकातून ट्रेन सुटते. तर पाकिस्तान आणि बांग्लादेशात जाण्यासाठी ट्रेन आहेत. परंतू त्यांची रेल्वे स्थानके वेगळी आहेत. चला तर आपण पाहूयात कोणत्या देशात जाण्यासाठी भारतातून ट्रेन सुटतात.

1 / 8
भारताच्या जयनगर रेल्वे स्थानकातून नेपाळसाठी ट्रेन जाते. मधुबनी जिल्ह्यातील भारताचे हे शेवटचे रेल्वे स्थानक मानले जाते. नेपाळच्या जनकपूर पर्यंत जाण्यासाठी येथून थेट ट्रेन मिळते.नेपाळचे स्थानक भारतीय स्थानकाच्या भिंती पलिकडे आहे. तेथे जाण्यासाठी ओव्हर ब्रिज आहे. या स्टेशनवर प्रवासी तपासणी झाल्यानंतर थेट नेपाळ जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढू शकतात.

भारताच्या जयनगर रेल्वे स्थानकातून नेपाळसाठी ट्रेन जाते. मधुबनी जिल्ह्यातील भारताचे हे शेवटचे रेल्वे स्थानक मानले जाते. नेपाळच्या जनकपूर पर्यंत जाण्यासाठी येथून थेट ट्रेन मिळते.नेपाळचे स्थानक भारतीय स्थानकाच्या भिंती पलिकडे आहे. तेथे जाण्यासाठी ओव्हर ब्रिज आहे. या स्टेशनवर प्रवासी तपासणी झाल्यानंतर थेट नेपाळ जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढू शकतात.

2 / 8
बिहार - नेपाळ सीमेजवळ स्थित रक्सौल जंक्शन नेपाळ जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुख्य ट्राझिस्ट पॉईंट मानला जातो. याला नेपाळचे मुख्य प्रवेशद्वार देखील म्हटले जाते. येथून भारताच्या अनेक भागांना नेपाळला जोडणाऱ्या ट्रेन जातात.

बिहार - नेपाळ सीमेजवळ स्थित रक्सौल जंक्शन नेपाळ जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुख्य ट्राझिस्ट पॉईंट मानला जातो. याला नेपाळचे मुख्य प्रवेशद्वार देखील म्हटले जाते. येथून भारताच्या अनेक भागांना नेपाळला जोडणाऱ्या ट्रेन जातात.

3 / 8
 पश्चिम बंगाल स्थित पेट्रोपोल रेल्वे स्थानक भारत-बांग्लादेश सीमेवरील मोठे ट्रान्झिस्ट हब आहे. ब्रिटीशकाळात बनलेले हे स्थानक ब्रॉड गेज लाईनने बांग्लादेशातील खुलनाशी जोडलेले आहे. येथून बंधन एक्सप्रेस जाते. परंतू प्रवासासाठी पासपोर्ट आणि व्हीसाची गरज लागते.

पश्चिम बंगाल स्थित पेट्रोपोल रेल्वे स्थानक भारत-बांग्लादेश सीमेवरील मोठे ट्रान्झिस्ट हब आहे. ब्रिटीशकाळात बनलेले हे स्थानक ब्रॉड गेज लाईनने बांग्लादेशातील खुलनाशी जोडलेले आहे. येथून बंधन एक्सप्रेस जाते. परंतू प्रवासासाठी पासपोर्ट आणि व्हीसाची गरज लागते.

4 / 8
पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर स्थित राधिकापूर रेल्वे स्थानक भारत-बांग्लादेश रेल ट्रान्झिस्टचे पॉईंट आहे. येथून दोन्ही देशांच्या दरम्यान मालगाडी आणि प्रवासी गाड्यांची येजा होते. ही सीमा चौकी म्हणूनही कार्यरत आहे.

पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर स्थित राधिकापूर रेल्वे स्थानक भारत-बांग्लादेश रेल ट्रान्झिस्टचे पॉईंट आहे. येथून दोन्ही देशांच्या दरम्यान मालगाडी आणि प्रवासी गाड्यांची येजा होते. ही सीमा चौकी म्हणूनही कार्यरत आहे.

5 / 8
 हल्दीबाडी रेल्वे स्थानक बांग्लादेशाच्या सीमेपासून केवळ ४ किमी अंतरावर आहे. येथे चिलहाटी स्थानकाद्वारे दोन्ही देश जोडलेले आहेत. या मार्गावर भारतातून ढाकापर्यंत ट्रेन जाते आणि लोक व्यापार आणि प्रवासासाठी याचा वापर करतात.

हल्दीबाडी रेल्वे स्थानक बांग्लादेशाच्या सीमेपासून केवळ ४ किमी अंतरावर आहे. येथे चिलहाटी स्थानकाद्वारे दोन्ही देश जोडलेले आहेत. या मार्गावर भारतातून ढाकापर्यंत ट्रेन जाते आणि लोक व्यापार आणि प्रवासासाठी याचा वापर करतात.

6 / 8
 अटारी भारत-पाकिस्तान रेल्वे संपर्कचा सर्वात मोठे आणि प्रमुख स्थानक आहे.आधी या मार्गाने समझौता एक्सप्रेस धावायची. ही ट्रेन भारताच्या अटारीतून पाकिस्तानच्या लाहोरपर्यंत जायची. हे स्थानक भारत - पाकिस्तानच्या सीमेरेषेच्या एकदम जवळ आहे. आणि पाकिस्तान प्रवासाच मुख्य गेटवे मानले जाते.

अटारी भारत-पाकिस्तान रेल्वे संपर्कचा सर्वात मोठे आणि प्रमुख स्थानक आहे.आधी या मार्गाने समझौता एक्सप्रेस धावायची. ही ट्रेन भारताच्या अटारीतून पाकिस्तानच्या लाहोरपर्यंत जायची. हे स्थानक भारत - पाकिस्तानच्या सीमेरेषेच्या एकदम जवळ आहे. आणि पाकिस्तान प्रवासाच मुख्य गेटवे मानले जाते.

7 / 8
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील मुनाबाव रेल्वे स्थानक पाकिस्तानच्या कराची- खोखरापार मार्गाने जोडलेले आहे. या मार्गावर थार लिंक एक्सप्रेस चालत होती. हा दोन्ही रेल्वे स्थानका दरम्यानचा दुसरा मोठा रेल्वे संपर्क पॉईंट होता. तसेच या स्थानकावर कडक सुरक्षा असते. तसेच प्रवासासाठी पासपोर्ट आणि व्हीसाची गरज लागते. परंतू सध्या भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात दरम्यान धावणाऱ्या ट्रेन बंद आहे.

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील मुनाबाव रेल्वे स्थानक पाकिस्तानच्या कराची- खोखरापार मार्गाने जोडलेले आहे. या मार्गावर थार लिंक एक्सप्रेस चालत होती. हा दोन्ही रेल्वे स्थानका दरम्यानचा दुसरा मोठा रेल्वे संपर्क पॉईंट होता. तसेच या स्थानकावर कडक सुरक्षा असते. तसेच प्रवासासाठी पासपोर्ट आणि व्हीसाची गरज लागते. परंतू सध्या भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात दरम्यान धावणाऱ्या ट्रेन बंद आहे.

8 / 8
Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला