AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशी तुळस जिच्यामुळे येईल मोठं संकट, कुटुंबाला बसू शकतो मोठा फटका; काय काळजी घ्यावी?

घरात तुळशीचे झाड लावल्यास सकारात्मक उर्जा निर्माण होते, असे म्हणतात. मात्र एका विशिष्ट स्थितीत याच तुळशीच्या झाडामुळे तुमच्यावर संकट ओढवू शकते.

| Updated on: Jun 01, 2025 | 8:53 PM
Share
हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला फार महत्त्व आहे. अनेकांच्या घरासमोरील अंगणात तुळशीचे एक झाड असतेच. पण एका प्रकारच्या तुळशीच्या झाडामुळे तुमचे कुटुंब आर्थिक संकटात सापडू शकते.

हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला फार महत्त्व आहे. अनेकांच्या घरासमोरील अंगणात तुळशीचे एक झाड असतेच. पण एका प्रकारच्या तुळशीच्या झाडामुळे तुमचे कुटुंब आर्थिक संकटात सापडू शकते.

1 / 6
घरात नेहमी हरवीगार तुळस लावली पाहिजे, असे म्हणतात.  तुळशीचे झाड सुकून गेल्यास ते घरात ठेवू नये, असे म्हटले जाते.

घरात नेहमी हरवीगार तुळस लावली पाहिजे, असे म्हणतात. तुळशीचे झाड सुकून गेल्यास ते घरात ठेवू नये, असे म्हटले जाते.

2 / 6
ज्योतिषशास्त्रात तुळशीचे झाड सुकून जाणे हे फार अशूभ मानले जाते. त्यामुळे तुळशीचे झाड सुकले की ते घरातून काढून टाकावे.

ज्योतिषशास्त्रात तुळशीचे झाड सुकून जाणे हे फार अशूभ मानले जाते. त्यामुळे तुळशीचे झाड सुकले की ते घरातून काढून टाकावे.

3 / 6
तुळशीचे झाड सुकले की तुम्हाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागू शकते, असे म्हटले जाते.

तुळशीचे झाड सुकले की तुम्हाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागू शकते, असे म्हटले जाते.

4 / 6
तसेच घरातील तुळशीचे झाड सुकून गेल्यास लक्ष्मी टिकत नाही, असेही म्हणतात.

तसेच घरातील तुळशीचे झाड सुकून गेल्यास लक्ष्मी टिकत नाही, असेही म्हणतात.

5 / 6
त्यामुळे घरातील तुळस सुकून गेली तर तिला एखाद्या नदीत विसर्जित करावे. तसेच शुक्रवारी किंवा गुरुवारी नवे तुळशीचे झाड लावायला हवे. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

त्यामुळे घरातील तुळस सुकून गेली तर तिला एखाद्या नदीत विसर्जित करावे. तसेच शुक्रवारी किंवा गुरुवारी नवे तुळशीचे झाड लावायला हवे. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

6 / 6
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....