AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशी तुळस जिच्यामुळे येईल मोठं संकट, कुटुंबाला बसू शकतो मोठा फटका; काय काळजी घ्यावी?

घरात तुळशीचे झाड लावल्यास सकारात्मक उर्जा निर्माण होते, असे म्हणतात. मात्र एका विशिष्ट स्थितीत याच तुळशीच्या झाडामुळे तुमच्यावर संकट ओढवू शकते.

| Updated on: Jun 01, 2025 | 8:53 PM
Share
हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला फार महत्त्व आहे. अनेकांच्या घरासमोरील अंगणात तुळशीचे एक झाड असतेच. पण एका प्रकारच्या तुळशीच्या झाडामुळे तुमचे कुटुंब आर्थिक संकटात सापडू शकते.

हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला फार महत्त्व आहे. अनेकांच्या घरासमोरील अंगणात तुळशीचे एक झाड असतेच. पण एका प्रकारच्या तुळशीच्या झाडामुळे तुमचे कुटुंब आर्थिक संकटात सापडू शकते.

1 / 6
घरात नेहमी हरवीगार तुळस लावली पाहिजे, असे म्हणतात.  तुळशीचे झाड सुकून गेल्यास ते घरात ठेवू नये, असे म्हटले जाते.

घरात नेहमी हरवीगार तुळस लावली पाहिजे, असे म्हणतात. तुळशीचे झाड सुकून गेल्यास ते घरात ठेवू नये, असे म्हटले जाते.

2 / 6
ज्योतिषशास्त्रात तुळशीचे झाड सुकून जाणे हे फार अशूभ मानले जाते. त्यामुळे तुळशीचे झाड सुकले की ते घरातून काढून टाकावे.

ज्योतिषशास्त्रात तुळशीचे झाड सुकून जाणे हे फार अशूभ मानले जाते. त्यामुळे तुळशीचे झाड सुकले की ते घरातून काढून टाकावे.

3 / 6
तुळशीचे झाड सुकले की तुम्हाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागू शकते, असे म्हटले जाते.

तुळशीचे झाड सुकले की तुम्हाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागू शकते, असे म्हटले जाते.

4 / 6
तसेच घरातील तुळशीचे झाड सुकून गेल्यास लक्ष्मी टिकत नाही, असेही म्हणतात.

तसेच घरातील तुळशीचे झाड सुकून गेल्यास लक्ष्मी टिकत नाही, असेही म्हणतात.

5 / 6
त्यामुळे घरातील तुळस सुकून गेली तर तिला एखाद्या नदीत विसर्जित करावे. तसेच शुक्रवारी किंवा गुरुवारी नवे तुळशीचे झाड लावायला हवे. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

त्यामुळे घरातील तुळस सुकून गेली तर तिला एखाद्या नदीत विसर्जित करावे. तसेच शुक्रवारी किंवा गुरुवारी नवे तुळशीचे झाड लावायला हवे. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

6 / 6
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.