AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशी तुळस जिच्यामुळे येईल मोठं संकट, कुटुंबाला बसू शकतो मोठा फटका; काय काळजी घ्यावी?

घरात तुळशीचे झाड लावल्यास सकारात्मक उर्जा निर्माण होते, असे म्हणतात. मात्र एका विशिष्ट स्थितीत याच तुळशीच्या झाडामुळे तुमच्यावर संकट ओढवू शकते.

| Updated on: Jun 01, 2025 | 8:53 PM
Share
हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला फार महत्त्व आहे. अनेकांच्या घरासमोरील अंगणात तुळशीचे एक झाड असतेच. पण एका प्रकारच्या तुळशीच्या झाडामुळे तुमचे कुटुंब आर्थिक संकटात सापडू शकते.

हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला फार महत्त्व आहे. अनेकांच्या घरासमोरील अंगणात तुळशीचे एक झाड असतेच. पण एका प्रकारच्या तुळशीच्या झाडामुळे तुमचे कुटुंब आर्थिक संकटात सापडू शकते.

1 / 6
घरात नेहमी हरवीगार तुळस लावली पाहिजे, असे म्हणतात.  तुळशीचे झाड सुकून गेल्यास ते घरात ठेवू नये, असे म्हटले जाते.

घरात नेहमी हरवीगार तुळस लावली पाहिजे, असे म्हणतात. तुळशीचे झाड सुकून गेल्यास ते घरात ठेवू नये, असे म्हटले जाते.

2 / 6
ज्योतिषशास्त्रात तुळशीचे झाड सुकून जाणे हे फार अशूभ मानले जाते. त्यामुळे तुळशीचे झाड सुकले की ते घरातून काढून टाकावे.

ज्योतिषशास्त्रात तुळशीचे झाड सुकून जाणे हे फार अशूभ मानले जाते. त्यामुळे तुळशीचे झाड सुकले की ते घरातून काढून टाकावे.

3 / 6
तुळशीचे झाड सुकले की तुम्हाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागू शकते, असे म्हटले जाते.

तुळशीचे झाड सुकले की तुम्हाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागू शकते, असे म्हटले जाते.

4 / 6
तसेच घरातील तुळशीचे झाड सुकून गेल्यास लक्ष्मी टिकत नाही, असेही म्हणतात.

तसेच घरातील तुळशीचे झाड सुकून गेल्यास लक्ष्मी टिकत नाही, असेही म्हणतात.

5 / 6
त्यामुळे घरातील तुळस सुकून गेली तर तिला एखाद्या नदीत विसर्जित करावे. तसेच शुक्रवारी किंवा गुरुवारी नवे तुळशीचे झाड लावायला हवे. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

त्यामुळे घरातील तुळस सुकून गेली तर तिला एखाद्या नदीत विसर्जित करावे. तसेच शुक्रवारी किंवा गुरुवारी नवे तुळशीचे झाड लावायला हवे. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

6 / 6
Follow Us
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.