AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | वास्तूनुसार इतरांच्या या गोष्टी अजिबात वापरू नका, मोठे नुकसान होऊ शकते!

आपल्या अजूबाजुला असे अनेकजण असतील की, त्यांना इतरांच्या गोष्टी वापरायला प्रचंड आवडतात. वास्तूनुसार ही सवय खूप वाईट मानली जाते. यामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या वस्तू इतरांच्या आपण वापरल्या नाही पाहिजेत. वास्तूनुसार कधीही कोणाचे घड्याळ वापरू नये, असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचे आयुष्य त्याच्या वेळेशी निगडीत असते.

| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 1:19 PM
Share
आपल्या अजूबाजुला असे अनेकजण असतील की, त्यांना इतरांच्या गोष्टी वापरायला प्रचंड आवडतात. वास्तूनुसार ही सवय खूप वाईट मानली जाते. यामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या वस्तू इतरांच्या आपण वापरल्या नाही पाहिजेत.

आपल्या अजूबाजुला असे अनेकजण असतील की, त्यांना इतरांच्या गोष्टी वापरायला प्रचंड आवडतात. वास्तूनुसार ही सवय खूप वाईट मानली जाते. यामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या वस्तू इतरांच्या आपण वापरल्या नाही पाहिजेत.

1 / 5
वास्तूनुसार कधीही कोणाचे घड्याळ वापरू नये, असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचे आयुष्य त्याच्या वेळेशी निगडीत असते. जर कोणावर वाईट वेळ येत असेल आणि तुम्ही त्याचे घड्याळ घातले तर ही वाईट वेळ तुमच्या आयुष्यामध्ये येण्याची दाट शक्यता असते.

वास्तूनुसार कधीही कोणाचे घड्याळ वापरू नये, असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचे आयुष्य त्याच्या वेळेशी निगडीत असते. जर कोणावर वाईट वेळ येत असेल आणि तुम्ही त्याचे घड्याळ घातले तर ही वाईट वेळ तुमच्या आयुष्यामध्ये येण्याची दाट शक्यता असते.

2 / 5
व्यक्तीने कधीही दुसऱ्याचे कपडे घालू नयेत. याद्वारे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा मिळवू शकता. यासोबतच हे आरोग्यासाठीही हानिकारक आहे. कारण तुम्हाला इतरांच्या शरीरातून हानिकारक बॅक्टेरिया देखील मिळू शकतात.

व्यक्तीने कधीही दुसऱ्याचे कपडे घालू नयेत. याद्वारे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा मिळवू शकता. यासोबतच हे आरोग्यासाठीही हानिकारक आहे. कारण तुम्हाला इतरांच्या शरीरातून हानिकारक बॅक्टेरिया देखील मिळू शकतात.

3 / 5
माणसाने कधीही दुसऱ्याचे बूट आणि चप्पल घालू नये. यामुळे घरात गरिबी येते. शनीचे स्थान पायांमध्ये मानले जाते. असे केल्याने दुसऱ्या व्यक्तीच्या शनि दोषाचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडू शकतो. यामुळे कधीही इतरांचे चप्पल आणि बूट खालू नका.

माणसाने कधीही दुसऱ्याचे बूट आणि चप्पल घालू नये. यामुळे घरात गरिबी येते. शनीचे स्थान पायांमध्ये मानले जाते. असे केल्याने दुसऱ्या व्यक्तीच्या शनि दोषाचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडू शकतो. यामुळे कधीही इतरांचे चप्पल आणि बूट खालू नका.

4 / 5
एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची अंगठी घालू नये. हे त्याच्यासाठी हानिकारक असू शकते. असे केल्याने व्यक्तीला आरोग्य, आर्थिक आणि जीवनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे इतरांची अंगठी घालणे टाळाच.

एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची अंगठी घालू नये. हे त्याच्यासाठी हानिकारक असू शकते. असे केल्याने व्यक्तीला आरोग्य, आर्थिक आणि जीवनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे इतरांची अंगठी घालणे टाळाच.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.