AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिन्ही खानसोबत रोमान्स करणारी बॉलिवूड अभिनेत्री, 48 व्या वर्षी देखील दिसते प्रचंड सुंदर

16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने केलं आहे शाहरुख-सलमान-आमिर खानसोबत रोमान्स. जिंकला आहे नॅशनल अवॉर्ड. 48 व्या वर्षी देखील दिसते प्रचंड सुंदर.

| Updated on: Mar 21, 2026 | 3:28 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आल्या आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे राणी मुखर्जी. कमी वयातच करिअरची सुरुवात करून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा प्रवास करणारी ही अभिनेत्री आजही बॉलिवूडमधील अग्रगण्य कलाकारांपैकी एक मानली जाते.

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आल्या आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे राणी मुखर्जी. कमी वयातच करिअरची सुरुवात करून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा प्रवास करणारी ही अभिनेत्री आजही बॉलिवूडमधील अग्रगण्य कलाकारांपैकी एक मानली जाते.

1 / 5
21 मार्च 1978 रोजी जन्मलेल्या राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी हे नामांकित दिग्दर्शक-निर्माते होते, तर आई कृष्णा मुखर्जी या प्लेबॅक सिंगर होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच तिला चित्रपटसृष्टीचा वारसा लाभला.

21 मार्च 1978 रोजी जन्मलेल्या राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी हे नामांकित दिग्दर्शक-निर्माते होते, तर आई कृष्णा मुखर्जी या प्लेबॅक सिंगर होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच तिला चित्रपटसृष्टीचा वारसा लाभला.

2 / 5
राणी मुखर्जी केवळ 16 व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिने 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र राणीच्या अभिनयाची दखल घेतली गेली.

राणी मुखर्जी केवळ 16 व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिने 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र राणीच्या अभिनयाची दखल घेतली गेली.

3 / 5
1998 हे वर्ष तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरले. 'गुलाम' या चित्रपटात तिने आमिर खानसोबत काम केले आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच वर्षी Kuch Kuch Hota Hai या सुपरहिट चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली. या चित्रपटासाठी तिला पहिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

1998 हे वर्ष तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरले. 'गुलाम' या चित्रपटात तिने आमिर खानसोबत काम केले आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच वर्षी Kuch Kuch Hota Hai या सुपरहिट चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली. या चित्रपटासाठी तिला पहिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

4 / 5
यानंतर तिने आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. तिने अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान यांसारख्या अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.

यानंतर तिने आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. तिने अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान यांसारख्या अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.

5 / 5
Follow Us
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं.
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक.....
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक......
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.