AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agneepath : तरुणांना लष्करात देशसेवेची संधी देणारी अग्नीपथ योजना; जाणून घ्या सविस्तर

या योजनेंतर्गत भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल केले जातील. त्या अंतर्गत सैनिकांची भरती सुरुवातीला चार वर्षांच्या कालावधीसाठी असेल, परंतु त्यापैकी काहीजणांना कायम ठेवण्यात येईल

| Updated on: Jun 15, 2022 | 4:15 PM
Share
लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी केंद्र सरकारने नुकतीच ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली.संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या  उपस्थितीत संरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत ही योजना  मंजूर करण्यात आली आहे .

लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी केंद्र सरकारने नुकतीच ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली.संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत ही योजना मंजूर करण्यात आली आहे .

1 / 5
  या योजनेद्वारे भरतीमुळे व्यापक स्तरावर प्रतिभावान सैनिक संरक्षणदलांना मिळतील.  या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवेची संधी मिळेल’’, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

या योजनेद्वारे भरतीमुळे व्यापक स्तरावर प्रतिभावान सैनिक संरक्षणदलांना मिळतील. या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवेची संधी मिळेल’’, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

2 / 5
या योजनांतर्गत यंदा तब्बल 46,000 जणांची ‘अग्निवीर’ म्हणून भरती करण्यात येणार आहे. भरती तीन महिन्यांतच सुरू होणार आहे.  या योजनेत अत्यंत तरुणवयात संधी  मिळणार आहे. यासाठी  वयाची साडेसतरा ते 21 ही वय असलेल्या तरुणांना सहभागी  होत येणार आहे.

या योजनांतर्गत यंदा तब्बल 46,000 जणांची ‘अग्निवीर’ म्हणून भरती करण्यात येणार आहे. भरती तीन महिन्यांतच सुरू होणार आहे. या योजनेत अत्यंत तरुणवयात संधी मिळणार आहे. यासाठी वयाची साडेसतरा ते 21 ही वय असलेल्या तरुणांना सहभागी होत येणार आहे.

3 / 5
या  योजनेअंर्तगत भरती होणाऱ्या  ‘अग्निवीरां’ना पहिल्या वर्षी मासिक 30 हजार रुपये मोबदला मिळेल़.   दुसऱ्या वर्षी 33,ooo तिसऱ्या वर्षी 36, 500 आणि चौथ्या वर्षी 4000 मोबदला मिळणार आह़े

या योजनेअंर्तगत भरती होणाऱ्या ‘अग्निवीरां’ना पहिल्या वर्षी मासिक 30 हजार रुपये मोबदला मिळेल़. दुसऱ्या वर्षी 33,ooo तिसऱ्या वर्षी 36, 500 आणि चौथ्या वर्षी 4000 मोबदला मिळणार आह़े

4 / 5
 याबरोबरच प्रत्येक ‘अग्निवीरा’ला 11 लाख  47 हजार रुपये सेवानिधी मिळणार आहे, हे उत्पन्न करमुक्त असणार आहे.अग्निवीरां’ना  सेवाकाळात 48  लाखांचे विमाकवची सुविधा असणार आहे.

याबरोबरच प्रत्येक ‘अग्निवीरा’ला 11 लाख 47 हजार रुपये सेवानिधी मिळणार आहे, हे उत्पन्न करमुक्त असणार आहे.अग्निवीरां’ना सेवाकाळात 48 लाखांचे विमाकवची सुविधा असणार आहे.

5 / 5
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.