AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यायामाआधी की नंतर, केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? व्यायामापूर्वी आणि नंतर केळी खाल्ल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे आणि कोणत्या वेळी केळी टाळावीत, याबद्दल सविस्तर माहिती.

| Updated on: Feb 13, 2026 | 4:10 PM
Share
केळी हे केवळ चविष्ट फळ नसून ते नैसर्गिक कार्बोहायड्रेट्सचे ऊर्जा केंद्र आहे. केळीमध्ये असलेले ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज शरीराला झटपट ताकद देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.

केळी हे केवळ चविष्ट फळ नसून ते नैसर्गिक कार्बोहायड्रेट्सचे ऊर्जा केंद्र आहे. केळीमध्ये असलेले ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज शरीराला झटपट ताकद देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.

1 / 6
मात्र, या फायदेशीर फळाचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी ते योग्य वेळी खाणे महत्त्वाचे आहे. व्यायामाच्या ३० ते ६० मिनिटे आधी केळी खाल्ल्यास स्नायूंना आवश्यक ऊर्जा मिळते.

मात्र, या फायदेशीर फळाचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी ते योग्य वेळी खाणे महत्त्वाचे आहे. व्यायामाच्या ३० ते ६० मिनिटे आधी केळी खाल्ल्यास स्नायूंना आवश्यक ऊर्जा मिळते.

2 / 6
यातील पोटॅशियम व्यायामादरम्यान होणाऱ्या स्नायूंच्या वेदना टाळण्यास मदत करते. हे फळ पचायला हलके असल्याने व्यायामात अडथळा येत नाही. व्यायामानंतर ३० मिनिटांच्या आत केळी खाल्ल्यास मसल रिक्वरी होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला गमावलेली ऊर्जा पुन्हा मिळवता येते.

यातील पोटॅशियम व्यायामादरम्यान होणाऱ्या स्नायूंच्या वेदना टाळण्यास मदत करते. हे फळ पचायला हलके असल्याने व्यायामात अडथळा येत नाही. व्यायामानंतर ३० मिनिटांच्या आत केळी खाल्ल्यास मसल रिक्वरी होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला गमावलेली ऊर्जा पुन्हा मिळवता येते.

3 / 6
आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी, सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी केळी खाणे टाळले पाहिजे. केळीमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास रक्तातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे संतुलन बिघडू शकते.

आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी, सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी केळी खाणे टाळले पाहिजे. केळीमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास रक्तातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे संतुलन बिघडू शकते.

4 / 6
तसेच रात्री उशिरा केळी खाल्ल्याने काहींना पचनाच्या समस्या, गॅस किंवा सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. रात्री शरीराची चयापचय क्रिया मंदावलेली असते, त्यामुळे साखरयुक्त फळे पचण्यास जड जाऊ शकतात.

तसेच रात्री उशिरा केळी खाल्ल्याने काहींना पचनाच्या समस्या, गॅस किंवा सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. रात्री शरीराची चयापचय क्रिया मंदावलेली असते, त्यामुळे साखरयुक्त फळे पचण्यास जड जाऊ शकतात.

5 / 6
केळी खाण्यासाठी सकाळच्या व्यायामानंतर किंवा संध्याकाळच्या नाश्त्याची वेळ सर्वात उत्तम मानली जाते. संध्याकाळी ४ ते ६ च्या दरम्यान जेव्हा आपल्याला हलकी भूक लागते, तेव्हा जंक फूड खाण्याऐवजी केळी खाणे हा एक पौष्टिक पर्याय आहे.

केळी खाण्यासाठी सकाळच्या व्यायामानंतर किंवा संध्याकाळच्या नाश्त्याची वेळ सर्वात उत्तम मानली जाते. संध्याकाळी ४ ते ६ च्या दरम्यान जेव्हा आपल्याला हलकी भूक लागते, तेव्हा जंक फूड खाण्याऐवजी केळी खाणे हा एक पौष्टिक पर्याय आहे.

6 / 6
Follow Us
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत.
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.