AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Life | विचार सकारात्मक असेल तर व्यक्तीचे यश निश्चित असते, जाणून घ्या 5 मोठ्या गोष्टी…

जीवनात सकारात्मक विचार करणे अतिशय महत्वाचे आहे. जर आपण एखाद्या गोष्टीचा नकारात्मक विचार केला तर सर्व काही नकारात्मक होते. यामुळे आयुष्यात नेहमीच सकारात्मक राहा. जीवनात सुख आणि दु:ख दोन्ही विचारातून येतात. जर तुमची विचारसरणी सकारात्मक असेल तर सर्वकाही सकारात्मकच होईल, यामुळे चांगले विचार करा.

| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 9:14 AM
Share
विचारांना जीवनामध्ये खूप जास्त महत्व आहे. त्याच दिशेने विचार सकारात्मक असेल तर व्यक्तीचे यश निश्चित असते.  चुकीच्या दिशेने विचार केल्यास व्यक्तीला अपयशाला सामोरे जावे लागते. जीवनाशी निगडीत चढ-उतार अनेकदा लोकांच्या दुःखाचे आणि आनंदाचे कारण बनतात. मात्र, जीवनामध्ये आपण नेहमीच चांगले विचार करायला हवे. यामुळे आपल्याला यश मिळण्यास मदत होते.

विचारांना जीवनामध्ये खूप जास्त महत्व आहे. त्याच दिशेने विचार सकारात्मक असेल तर व्यक्तीचे यश निश्चित असते. चुकीच्या दिशेने विचार केल्यास व्यक्तीला अपयशाला सामोरे जावे लागते. जीवनाशी निगडीत चढ-उतार अनेकदा लोकांच्या दुःखाचे आणि आनंदाचे कारण बनतात. मात्र, जीवनामध्ये आपण नेहमीच चांगले विचार करायला हवे. यामुळे आपल्याला यश मिळण्यास मदत होते.

1 / 5
जीवनात सकारात्मक विचार करणे अतिशय महत्वाचे आहे. जर आपण एखाद्या गोष्टीचा नकारात्मक विचार केला तर सर्व काही नकारात्मक होते. यामुळे आयुष्यात नेहमीच सकारात्मक राहा.

जीवनात सकारात्मक विचार करणे अतिशय महत्वाचे आहे. जर आपण एखाद्या गोष्टीचा नकारात्मक विचार केला तर सर्व काही नकारात्मक होते. यामुळे आयुष्यात नेहमीच सकारात्मक राहा.

2 / 5
जीवनात सुख आणि दु:ख दोन्ही विचारातून येतात. जर तुमची विचारसरणी सकारात्मक असेल तर सर्वकाही सकारात्मकच होईल, यामुळे चांगले विचार करा.

जीवनात सुख आणि दु:ख दोन्ही विचारातून येतात. जर तुमची विचारसरणी सकारात्मक असेल तर सर्वकाही सकारात्मकच होईल, यामुळे चांगले विचार करा.

3 / 5
तुमचा विचार हेच तुमच्या विजयाचे आणि पराभवाचे कारण आहे. अशा परिस्थितीत, हार मानण्याचा विचार तुमच्या मनात कधीच आला नाही पाहिजे.

तुमचा विचार हेच तुमच्या विजयाचे आणि पराभवाचे कारण आहे. अशा परिस्थितीत, हार मानण्याचा विचार तुमच्या मनात कधीच आला नाही पाहिजे.

4 / 5
माणसाची विचारसरणी आणि हेतू वेळोवेळी बदलत राहतो. यामुळे आपण नेहमीच आपल्या ध्येयाप्रमाणे आपले विचार बदलून काळाप्रमाणे चालायला हवे.

माणसाची विचारसरणी आणि हेतू वेळोवेळी बदलत राहतो. यामुळे आपण नेहमीच आपल्या ध्येयाप्रमाणे आपले विचार बदलून काळाप्रमाणे चालायला हवे.

5 / 5
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.