AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Life | विचार सकारात्मक असेल तर व्यक्तीचे यश निश्चित असते, जाणून घ्या 5 मोठ्या गोष्टी…

जीवनात सकारात्मक विचार करणे अतिशय महत्वाचे आहे. जर आपण एखाद्या गोष्टीचा नकारात्मक विचार केला तर सर्व काही नकारात्मक होते. यामुळे आयुष्यात नेहमीच सकारात्मक राहा. जीवनात सुख आणि दु:ख दोन्ही विचारातून येतात. जर तुमची विचारसरणी सकारात्मक असेल तर सर्वकाही सकारात्मकच होईल, यामुळे चांगले विचार करा.

| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 9:14 AM
Share
विचारांना जीवनामध्ये खूप जास्त महत्व आहे. त्याच दिशेने विचार सकारात्मक असेल तर व्यक्तीचे यश निश्चित असते.  चुकीच्या दिशेने विचार केल्यास व्यक्तीला अपयशाला सामोरे जावे लागते. जीवनाशी निगडीत चढ-उतार अनेकदा लोकांच्या दुःखाचे आणि आनंदाचे कारण बनतात. मात्र, जीवनामध्ये आपण नेहमीच चांगले विचार करायला हवे. यामुळे आपल्याला यश मिळण्यास मदत होते.

विचारांना जीवनामध्ये खूप जास्त महत्व आहे. त्याच दिशेने विचार सकारात्मक असेल तर व्यक्तीचे यश निश्चित असते. चुकीच्या दिशेने विचार केल्यास व्यक्तीला अपयशाला सामोरे जावे लागते. जीवनाशी निगडीत चढ-उतार अनेकदा लोकांच्या दुःखाचे आणि आनंदाचे कारण बनतात. मात्र, जीवनामध्ये आपण नेहमीच चांगले विचार करायला हवे. यामुळे आपल्याला यश मिळण्यास मदत होते.

1 / 5
जीवनात सकारात्मक विचार करणे अतिशय महत्वाचे आहे. जर आपण एखाद्या गोष्टीचा नकारात्मक विचार केला तर सर्व काही नकारात्मक होते. यामुळे आयुष्यात नेहमीच सकारात्मक राहा.

जीवनात सकारात्मक विचार करणे अतिशय महत्वाचे आहे. जर आपण एखाद्या गोष्टीचा नकारात्मक विचार केला तर सर्व काही नकारात्मक होते. यामुळे आयुष्यात नेहमीच सकारात्मक राहा.

2 / 5
जीवनात सुख आणि दु:ख दोन्ही विचारातून येतात. जर तुमची विचारसरणी सकारात्मक असेल तर सर्वकाही सकारात्मकच होईल, यामुळे चांगले विचार करा.

जीवनात सुख आणि दु:ख दोन्ही विचारातून येतात. जर तुमची विचारसरणी सकारात्मक असेल तर सर्वकाही सकारात्मकच होईल, यामुळे चांगले विचार करा.

3 / 5
तुमचा विचार हेच तुमच्या विजयाचे आणि पराभवाचे कारण आहे. अशा परिस्थितीत, हार मानण्याचा विचार तुमच्या मनात कधीच आला नाही पाहिजे.

तुमचा विचार हेच तुमच्या विजयाचे आणि पराभवाचे कारण आहे. अशा परिस्थितीत, हार मानण्याचा विचार तुमच्या मनात कधीच आला नाही पाहिजे.

4 / 5
माणसाची विचारसरणी आणि हेतू वेळोवेळी बदलत राहतो. यामुळे आपण नेहमीच आपल्या ध्येयाप्रमाणे आपले विचार बदलून काळाप्रमाणे चालायला हवे.

माणसाची विचारसरणी आणि हेतू वेळोवेळी बदलत राहतो. यामुळे आपण नेहमीच आपल्या ध्येयाप्रमाणे आपले विचार बदलून काळाप्रमाणे चालायला हवे.

5 / 5
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.