AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर कुटुंबात कलह होतील… आर्य चाणक्य कशासंदर्भात म्हणाले?

लग्नानंतर पतीच्या तुलनेत पत्नीची जबाबदारी अनेक पटींनी वाढते, पत्नी गुणवान असेल तर ती आपल्या संपूर्ण कुंटुंबाचा उद्धार करते. तिच्यामुळे घरात कायम सुख,शांती राहाते असं आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या ग्रथांमध्ये म्हटलं आहे.

| Edited By: | Updated on: Nov 02, 2024 | 12:29 PM
Share
आर्य चाणक्य म्हणतात की जेव्हा पती संध्याकाळी कामावरून घरी येतो तेव्हा पत्नीने ही गोष्ट नियमित केली पाहिजे, त्यामुळे पतीचं पत्नीवरील प्रेम वाढत जाईल आणि संसारात आनंद, सुख, समृद्धी नांदेल.

आर्य चाणक्य म्हणतात की जेव्हा पती संध्याकाळी कामावरून घरी येतो तेव्हा पत्नीने ही गोष्ट नियमित केली पाहिजे, त्यामुळे पतीचं पत्नीवरील प्रेम वाढत जाईल आणि संसारात आनंद, सुख, समृद्धी नांदेल.

1 / 7
 चाणक्य नीतीनुसार स्त्री ही साहसाची मुर्तीमंत रूप आहे.जेव्हा कुटुंबावर एखादं संकट येत तेव्हा स्त्री स्वत: पुढे होऊन त्यातून मार्ग काढते, आपल्या पतीचं, मुलाचं, कुटुंबाचं संरक्षण करते.

चाणक्य नीतीनुसार स्त्री ही साहसाची मुर्तीमंत रूप आहे.जेव्हा कुटुंबावर एखादं संकट येत तेव्हा स्त्री स्वत: पुढे होऊन त्यातून मार्ग काढते, आपल्या पतीचं, मुलाचं, कुटुंबाचं संरक्षण करते.

2 / 7
चाणक्य पुढे म्हणतात जी स्त्री आपल्या गुणांनी आणि साहसाने आपल्या कुटुंबाचं संरक्षण करते ती स्त्री राष्ट्राला एक नवी दिशा देते. अशी स्त्री ही कौतुकास पात्र असते. राष्ट्राच्या विकासात तिचं योगदान असतं.

चाणक्य पुढे म्हणतात जी स्त्री आपल्या गुणांनी आणि साहसाने आपल्या कुटुंबाचं संरक्षण करते ती स्त्री राष्ट्राला एक नवी दिशा देते. अशी स्त्री ही कौतुकास पात्र असते. राष्ट्राच्या विकासात तिचं योगदान असतं.

3 / 7
आर्य चाणक्य यांनी देखील आपल्या चाणक्य नीती या ग्रथामध्ये स्त्रीयांच्या गुणांची चर्चा केली आहे. आज त्याला शकडो वर्ष उलटली मात्र चाणक्य यांनी स्त्रीयांबद्दल जे विचार सांगितले ते आजही तेवढेच व्यवाहारिक वाटतात.

आर्य चाणक्य यांनी देखील आपल्या चाणक्य नीती या ग्रथामध्ये स्त्रीयांच्या गुणांची चर्चा केली आहे. आज त्याला शकडो वर्ष उलटली मात्र चाणक्य यांनी स्त्रीयांबद्दल जे विचार सांगितले ते आजही तेवढेच व्यवाहारिक वाटतात.

4 / 7
चाणक्य म्हणतात स्त्रीमध्ये पुरुषाच्या तुलनेत भूख दुप्पट, लाज चार पट साहस सहा पट आणि काम भावना आठ पट अधिक असते.

चाणक्य म्हणतात स्त्रीमध्ये पुरुषाच्या तुलनेत भूख दुप्पट, लाज चार पट साहस सहा पट आणि काम भावना आठ पट अधिक असते.

5 / 7
चाणक्य यांनी पत्नीचा तिसरा वाईट गुण सांगितला आहे, तो म्हणजे ज्या स्त्रीमुळे घरात नेहमी अशांती राहाते त्या पत्नीचा त्याग करावा. पत्नीच्या या गुणामुळे संपूर्ण पिढीचं नुकसान होऊ शकतं असं चाणक्य सांगतात.

चाणक्य यांनी पत्नीचा तिसरा वाईट गुण सांगितला आहे, तो म्हणजे ज्या स्त्रीमुळे घरात नेहमी अशांती राहाते त्या पत्नीचा त्याग करावा. पत्नीच्या या गुणामुळे संपूर्ण पिढीचं नुकसान होऊ शकतं असं चाणक्य सांगतात.

6 / 7
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या जगप्रसिद्ध पुस्तकात अनेक नितीपर विचार सांगितले आहेत. (टीप वरील माहिती ही आर्य चाणक्य यांच्या चाणक्य निती या ग्रथांमधून घेतली आहे,केवळ माहिती देणं हाच या बातमीचा उद्देश आहे. )

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या जगप्रसिद्ध पुस्तकात अनेक नितीपर विचार सांगितले आहेत. (टीप वरील माहिती ही आर्य चाणक्य यांच्या चाणक्य निती या ग्रथांमधून घेतली आहे,केवळ माहिती देणं हाच या बातमीचा उद्देश आहे. )

7 / 7
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.