AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : आतापर्यंत 11 वेळा डाव उलटलाय, आशिया कपमध्ये याच संघाकडून टीम इंडियाला सर्वात जास्त धोका

Asia Cup 2025 : आशिया कप टुर्नामेंटमध्ये यावेळी 8 टीम आहेत. यात एक भारतीय संघ आहे. आता प्रश्न हा आहे की, टीम इंडियाला सर्वात जास्त धोका कोणापासून आहे?. एकदा आकड्यांवर नजर मारुन समजून घ्या.

| Updated on: Sep 08, 2025 | 4:13 PM
Share
आशिया कपमध्ये सर्वात यशस्वी संघ कुठला असं विचारलं, तर पटकन टीम इंडियाच नाव घ्याल. पण यशस्वी संघालाही धोका असतो. आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाला तो एकमेव धोका आहे. (Photo: BCCI)

आशिया कपमध्ये सर्वात यशस्वी संघ कुठला असं विचारलं, तर पटकन टीम इंडियाच नाव घ्याल. पण यशस्वी संघालाही धोका असतो. आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाला तो एकमेव धोका आहे. (Photo: BCCI)

1 / 5
आशिया कप टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला तो एकमेव धोका श्रीलंकन संघाचा आहे. आशिया कप टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला आतापर्यंत 11 वेळा श्रीलंकन टीमनेच धक्का दिला आहे. म्हणजे हरवलं आहे.  (Photo: BCCI)

आशिया कप टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला तो एकमेव धोका श्रीलंकन संघाचा आहे. आशिया कप टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला आतापर्यंत 11 वेळा श्रीलंकन टीमनेच धक्का दिला आहे. म्हणजे हरवलं आहे. (Photo: BCCI)

2 / 5
भारत आणि श्रीलंकेची टीम आशिया कपच्या इतिहासात आतापर्यंत 23 वेळा आमने-सामने आली आहे. यात 12 वेळा भारत जिंकलाय. श्रीलंकेने 11 वेळा बाजी मारलीय. म्हणजे तगडा मुकाबला आहे. म्हणून टीम इंडियाला श्रीलंकेपासूनच धोका आहे. (Photo: BCCI)

भारत आणि श्रीलंकेची टीम आशिया कपच्या इतिहासात आतापर्यंत 23 वेळा आमने-सामने आली आहे. यात 12 वेळा भारत जिंकलाय. श्रीलंकेने 11 वेळा बाजी मारलीय. म्हणजे तगडा मुकाबला आहे. म्हणून टीम इंडियाला श्रीलंकेपासूनच धोका आहे. (Photo: BCCI)

3 / 5
आशिया कपमध्ये टीम इंडियाला अन्य दुसऱ्या कुठल्या टीमकडून तितका धोका नाहीय. बांग्लादेश विरुद्ध 13 सामने जिंकलेत. यात दोन पराभव आहेत. पाकिस्तान विरुद्ध 10 विजय आणि 6 पराभव आहेत. (Photo: BCCI)

आशिया कपमध्ये टीम इंडियाला अन्य दुसऱ्या कुठल्या टीमकडून तितका धोका नाहीय. बांग्लादेश विरुद्ध 13 सामने जिंकलेत. यात दोन पराभव आहेत. पाकिस्तान विरुद्ध 10 विजय आणि 6 पराभव आहेत. (Photo: BCCI)

4 / 5
यावेळी आशिया कपमध्ये 8 संघ आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश सोडून अन्य कुठलाही संघ भारताविरुद्ध आशिया कपमध्ये विजय मिळवू शकलेला नाहीय. (Photo: BCCI)

यावेळी आशिया कपमध्ये 8 संघ आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश सोडून अन्य कुठलाही संघ भारताविरुद्ध आशिया कपमध्ये विजय मिळवू शकलेला नाहीय. (Photo: BCCI)

5 / 5
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.