AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : आतापर्यंत 11 वेळा डाव उलटलाय, आशिया कपमध्ये याच संघाकडून टीम इंडियाला सर्वात जास्त धोका

Asia Cup 2025 : आशिया कप टुर्नामेंटमध्ये यावेळी 8 टीम आहेत. यात एक भारतीय संघ आहे. आता प्रश्न हा आहे की, टीम इंडियाला सर्वात जास्त धोका कोणापासून आहे?. एकदा आकड्यांवर नजर मारुन समजून घ्या.

| Updated on: Sep 08, 2025 | 4:13 PM
Share
आशिया कपमध्ये सर्वात यशस्वी संघ कुठला असं विचारलं, तर पटकन टीम इंडियाच नाव घ्याल. पण यशस्वी संघालाही धोका असतो. आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाला तो एकमेव धोका आहे. (Photo: BCCI)

आशिया कपमध्ये सर्वात यशस्वी संघ कुठला असं विचारलं, तर पटकन टीम इंडियाच नाव घ्याल. पण यशस्वी संघालाही धोका असतो. आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाला तो एकमेव धोका आहे. (Photo: BCCI)

1 / 5
आशिया कप टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला तो एकमेव धोका श्रीलंकन संघाचा आहे. आशिया कप टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला आतापर्यंत 11 वेळा श्रीलंकन टीमनेच धक्का दिला आहे. म्हणजे हरवलं आहे.  (Photo: BCCI)

आशिया कप टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला तो एकमेव धोका श्रीलंकन संघाचा आहे. आशिया कप टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला आतापर्यंत 11 वेळा श्रीलंकन टीमनेच धक्का दिला आहे. म्हणजे हरवलं आहे. (Photo: BCCI)

2 / 5
भारत आणि श्रीलंकेची टीम आशिया कपच्या इतिहासात आतापर्यंत 23 वेळा आमने-सामने आली आहे. यात 12 वेळा भारत जिंकलाय. श्रीलंकेने 11 वेळा बाजी मारलीय. म्हणजे तगडा मुकाबला आहे. म्हणून टीम इंडियाला श्रीलंकेपासूनच धोका आहे. (Photo: BCCI)

भारत आणि श्रीलंकेची टीम आशिया कपच्या इतिहासात आतापर्यंत 23 वेळा आमने-सामने आली आहे. यात 12 वेळा भारत जिंकलाय. श्रीलंकेने 11 वेळा बाजी मारलीय. म्हणजे तगडा मुकाबला आहे. म्हणून टीम इंडियाला श्रीलंकेपासूनच धोका आहे. (Photo: BCCI)

3 / 5
आशिया कपमध्ये टीम इंडियाला अन्य दुसऱ्या कुठल्या टीमकडून तितका धोका नाहीय. बांग्लादेश विरुद्ध 13 सामने जिंकलेत. यात दोन पराभव आहेत. पाकिस्तान विरुद्ध 10 विजय आणि 6 पराभव आहेत. (Photo: BCCI)

आशिया कपमध्ये टीम इंडियाला अन्य दुसऱ्या कुठल्या टीमकडून तितका धोका नाहीय. बांग्लादेश विरुद्ध 13 सामने जिंकलेत. यात दोन पराभव आहेत. पाकिस्तान विरुद्ध 10 विजय आणि 6 पराभव आहेत. (Photo: BCCI)

4 / 5
यावेळी आशिया कपमध्ये 8 संघ आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश सोडून अन्य कुठलाही संघ भारताविरुद्ध आशिया कपमध्ये विजय मिळवू शकलेला नाहीय. (Photo: BCCI)

यावेळी आशिया कपमध्ये 8 संघ आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश सोडून अन्य कुठलाही संघ भारताविरुद्ध आशिया कपमध्ये विजय मिळवू शकलेला नाहीय. (Photo: BCCI)

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक