AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ती तारीख आली, बाबा वेंगाने सांगितलं जगाचा अंत कधी होणार; नव्या भविष्यवाणीने खळबळ!

बाबा वेंगा यांनी आगामी हजारो वर्षांत नेमकं काय होणार याबाबत सांगून ठेवलं आहे. वेळोवेळी त्यांची भविष्यवाणी समोर येते.

| Updated on: Sep 01, 2025 | 9:10 PM
Share
मुळच्या बल्गेरिया येथे जन्मलेल्या बाबा वेंगा यांना आज संपूर्ण जग ओळखते. त्यांनी केलेल्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळेच त्यांनी केलेल्या प्रत्येक भविष्यवाणीकडे  जग तेवढ्याच गांभीर्याने पाहेत.

मुळच्या बल्गेरिया येथे जन्मलेल्या बाबा वेंगा यांना आज संपूर्ण जग ओळखते. त्यांनी केलेल्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळेच त्यांनी केलेल्या प्रत्येक भविष्यवाणीकडे जग तेवढ्याच गांभीर्याने पाहेत.

1 / 5
 बाबा वेंगा यांचा 1999 साली मृत्यू झाला होता. त्या आज हयात नसल्या तरीदेखील त्यांची आजदेखील चर्चा होते. त्यांची एखादी भविष्यवाणी समोर आली की जगभरात मोठी खळबळ उडते.

बाबा वेंगा यांचा 1999 साली मृत्यू झाला होता. त्या आज हयात नसल्या तरीदेखील त्यांची आजदेखील चर्चा होते. त्यांची एखादी भविष्यवाणी समोर आली की जगभरात मोठी खळबळ उडते.

2 / 5
बाबा वेंगा यांनी आगामी हजारो वर्षांत नेमकं काय होणार याबाबत सांगून ठेवलं आहे. वेळोवेळी त्यांची भविष्यवाणी समोर येते. सध्या अशीच एक अजब आणि जगाची चिंता वाढवणारी त्यांची भविष्यवाणी समोर आली आहे.

बाबा वेंगा यांनी आगामी हजारो वर्षांत नेमकं काय होणार याबाबत सांगून ठेवलं आहे. वेळोवेळी त्यांची भविष्यवाणी समोर येते. सध्या अशीच एक अजब आणि जगाची चिंता वाढवणारी त्यांची भविष्यवाणी समोर आली आहे.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीत जगाचा अंत कधी होणार? याबाबत सांगितले आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार 5079 साली या जगाचा अंत होणार आहे. त्यामुळे आता जगाची चिंता वाढली आहे. भविष्यात काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीत जगाचा अंत कधी होणार? याबाबत सांगितले आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार 5079 साली या जगाचा अंत होणार आहे. त्यामुळे आता जगाची चिंता वाढली आहे. भविष्यात काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.