AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंडन, दशक्रिया विधी अन् दुखवटा..; एका वानरासाठी गावकऱ्यांनी सगळंच केलं, नेमकं काय घडलं?

वानरासाठी अशा प्रकारे संपूर्ण गावाने व्यक्त केलेला शोक आणि श्रद्धा ही घटना केवळ बाळदे गावासाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी भावनिक ठरली आहे. मानवी समाजातील सहृदयता, करुणा आणि प्राण्यांवरील अपार प्रेम याचा हा हृदयस्पर्शी प्रत्यय या घटनेतून सर्वांना आला.

| Updated on: Aug 28, 2025 | 12:43 PM
Share
धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील बाळदे गावात 23 ऑगस्ट रोजी भटक्या कुत्र्यांनी वानरावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वानराचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी वानराच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करत पाच दिवस दुखवटा पाळला आहे.

धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील बाळदे गावात 23 ऑगस्ट रोजी भटक्या कुत्र्यांनी वानरावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वानराचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी वानराच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करत पाच दिवस दुखवटा पाळला आहे.

1 / 5
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला वानर जंगलात पळून गेला आणि उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. राजेंद्र पाटील यांना तो वानर मृतावस्थेत आढळून आल्यानंतर त्यांनी ही बाब गावकऱ्यांना सांगितली.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला वानर जंगलात पळून गेला आणि उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. राजेंद्र पाटील यांना तो वानर मृतावस्थेत आढळून आल्यानंतर त्यांनी ही बाब गावकऱ्यांना सांगितली.

2 / 5
भावूक गावकऱ्यांनी वानराच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत त्याला अखेरचा निरोप दिला. अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण गाव शोकाकूल झालं होतं. इतकंच नव्हे तर, गावकऱ्यांनी पाच दिवसांचा दुखवटाही जाहीर केला आहे.

भावूक गावकऱ्यांनी वानराच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत त्याला अखेरचा निरोप दिला. अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण गाव शोकाकूल झालं होतं. इतकंच नव्हे तर, गावकऱ्यांनी पाच दिवसांचा दुखवटाही जाहीर केला आहे.

3 / 5
27 ऑगस्ट रोजी गावातील हनुमान मंदिर परिसरात दशक्रिया विधी पार पडला. हनुमान चालीसा पठण करून या विधीची सुरूवात झाली. गावातील साधारण अडीच ते तीन हजार लोकसंख्येपैकी सर्वच नागरिकांनी यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे गावातील पुरुषांनी मुंडन करून शोक व्यक्त केला, तर महिलांनीही सुतक पाळून श्रद्धांजली वाहिली.

27 ऑगस्ट रोजी गावातील हनुमान मंदिर परिसरात दशक्रिया विधी पार पडला. हनुमान चालीसा पठण करून या विधीची सुरूवात झाली. गावातील साधारण अडीच ते तीन हजार लोकसंख्येपैकी सर्वच नागरिकांनी यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे गावातील पुरुषांनी मुंडन करून शोक व्यक्त केला, तर महिलांनीही सुतक पाळून श्रद्धांजली वाहिली.

4 / 5
धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर प्रति पंढरपूर विठ्ठल-रुक्माई मंदिरात सामूहिक जेवणाचा कार्यक्रम झाला. या संपूर्ण कार्याला माजी आमदार संभाजीराव पाटील यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं. होतं.

धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर प्रति पंढरपूर विठ्ठल-रुक्माई मंदिरात सामूहिक जेवणाचा कार्यक्रम झाला. या संपूर्ण कार्याला माजी आमदार संभाजीराव पाटील यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं. होतं.

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!