AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी, दुपारी की रात्री; फळांचा ज्यूस पिण्याची योग्य वेळ कोणती?

फळांचा ज्यूस पिण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी रिकाम्या पोटी ज्यूस पिण्याचे फायदे आणि रात्री ज्यूस पिणे का टाळावे, याबद्दलची सविस्तर माहिती या बातमीत वाचा.

| Updated on: Jan 13, 2026 | 7:49 PM
Share
निरोगी राहण्यासाठी आपण आहारात फळांचा समावेश करतो. अनेकजण फळे खाण्याऐवजी फळांचा रस पिण्याला पसंती देतात. मात्र, फळांचा रस कोणत्याही वेळी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानकारक ठरू शकते.

निरोगी राहण्यासाठी आपण आहारात फळांचा समावेश करतो. अनेकजण फळे खाण्याऐवजी फळांचा रस पिण्याला पसंती देतात. मात्र, फळांचा रस कोणत्याही वेळी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानकारक ठरू शकते.

1 / 6
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्यूस पिण्याची एक निश्चित वेळ असते. त्यांच्या मते, सकाळची वेळ फळांचा रस पिण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते. रात्रभराच्या झोपेनंतर शरीराला उर्जेची गरज असते, जी ताज्या फळांच्या रसातून लगेच मिळू शकते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्यूस पिण्याची एक निश्चित वेळ असते. त्यांच्या मते, सकाळची वेळ फळांचा रस पिण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते. रात्रभराच्या झोपेनंतर शरीराला उर्जेची गरज असते, जी ताज्या फळांच्या रसातून लगेच मिळू शकते.

2 / 6
सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत ज्यूस घेतल्यास शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. वर्कआउट किंवा व्यायामानंतर अर्ध्या तासाने ज्यूस पिणे फायदेशीर ठरते. यामुळे व्यायामादरम्यान खर्च झालेली ऊर्जा पुन्हा मिळते.

सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत ज्यूस घेतल्यास शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. वर्कआउट किंवा व्यायामानंतर अर्ध्या तासाने ज्यूस पिणे फायदेशीर ठरते. यामुळे व्यायामादरम्यान खर्च झालेली ऊर्जा पुन्हा मिळते.

3 / 6
सकाळी ज्यूस प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलित राहते. मात्र रात्री झोपण्यापूर्वी फळांचा रस कधीही पिऊ नये. यामध्ये नैसर्गिक साखर (Fructose) असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते आणि झोपेत अडथळा येऊ शकतो.

सकाळी ज्यूस प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलित राहते. मात्र रात्री झोपण्यापूर्वी फळांचा रस कधीही पिऊ नये. यामध्ये नैसर्गिक साखर (Fructose) असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते आणि झोपेत अडथळा येऊ शकतो.

4 / 6
रात्री पचनसंस्था मंदावलेली असते. त्यासोबत जेवताना ज्यूस पिणे टाळावे, कारण यामुळे पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन गॅस किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. दरम्यान ज्यूसमध्ये वरून साखर घालणे टाळा.

रात्री पचनसंस्था मंदावलेली असते. त्यासोबत जेवताना ज्यूस पिणे टाळावे, कारण यामुळे पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन गॅस किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. दरम्यान ज्यूसमध्ये वरून साखर घालणे टाळा.

5 / 6
कधी पाकीटबंद ज्यूसपेक्षा घरी तयार केलेला ताजा रस प्या. या ज्यूसमध्ये फायबरचे प्रमाण कमी असल्याने शक्य असल्यास फळे खाण्याला प्राधान्य द्या.

कधी पाकीटबंद ज्यूसपेक्षा घरी तयार केलेला ताजा रस प्या. या ज्यूसमध्ये फायबरचे प्रमाण कमी असल्याने शक्य असल्यास फळे खाण्याला प्राधान्य द्या.

6 / 6
Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत