AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असा शापित ग्रंथ ज्याचं एक पान वाचलं तरी होतो मृत्यू, पुस्तक उघडताच…नाव वाचून धक्का बसेल!

काही दुर्मिळ ग्रंथांविषयी अनेक दावे केले जातात. असाच एक ग्रंथ आहे, ज्याला वाचल्यावर माणसाचा मृत्यू होते किंवा तो माणूस वेडा होतो, असा दावा केला जातो. हा ग्रंथ शापित असल्याचे सांगितले जाते.

| Updated on: Mar 04, 2026 | 12:04 AM
Share
या जगात काही ग्रंथ खूपच दुर्मिळ आहेत. काही ग्रंथ तर शेकडो वर्षे जुनी आहेत. अशा खास ग्रंथांच्या दुर्मिळ प्रति आजही काही ठिकाणी संरक्षित केलेल्या आहेत. या ग्रंथांमध्ये खूप महत्त्वाची माहिती असल्याने त्यांची काळजी घेतली जाते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

या जगात काही ग्रंथ खूपच दुर्मिळ आहेत. काही ग्रंथ तर शेकडो वर्षे जुनी आहेत. अशा खास ग्रंथांच्या दुर्मिळ प्रति आजही काही ठिकाणी संरक्षित केलेल्या आहेत. या ग्रंथांमध्ये खूप महत्त्वाची माहिती असल्याने त्यांची काळजी घेतली जाते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
परंतु काही दुर्मिळ ग्रंथांविषयी अनेक दावे केले जातात. असाच एक ग्रंथ आहे, ज्याला वाचल्यावर माणसाचा मृत्यू होते किंवा तो माणूस वेडा होतो, असा दावा केला जातो. हा ग्रंथ शापित असल्याचे सांगितले जाते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

परंतु काही दुर्मिळ ग्रंथांविषयी अनेक दावे केले जातात. असाच एक ग्रंथ आहे, ज्याला वाचल्यावर माणसाचा मृत्यू होते किंवा तो माणूस वेडा होतो, असा दावा केला जातो. हा ग्रंथ शापित असल्याचे सांगितले जाते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
निळावंती असे या ग्रंथाचे नाव आहे. या कथित पुस्तकाबाबत नेहमीच वेगवेगळे दावे केले जातात. काही लोकांच्या मते या ग्रंथात पक्ष्यांची भाषेचे ज्ञान आहे. ते वाचले तर माणूस वेडा होतो, असे म्हटले जाते. निसर्गातील प्राणी, पक्षी यांच्याशी संवाद साधण्याचे तंत्र या ग्रंथात आहे, असा काही लोक दावा करतात. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

निळावंती असे या ग्रंथाचे नाव आहे. या कथित पुस्तकाबाबत नेहमीच वेगवेगळे दावे केले जातात. काही लोकांच्या मते या ग्रंथात पक्ष्यांची भाषेचे ज्ञान आहे. ते वाचले तर माणूस वेडा होतो, असे म्हटले जाते. निसर्गातील प्राणी, पक्षी यांच्याशी संवाद साधण्याचे तंत्र या ग्रंथात आहे, असा काही लोक दावा करतात. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
तर काही लोक या ग्रंथाबाबात लोकांच्या मनात उगीचच भीती भरवण्यात आलेली आहे, असे सांगतात. काही लोक तर एका तांत्रिकाने त्या पुस्तकात निळावंती नावाच्या स्त्रीची कथा लिहिलेली आहे, असा दावा केला जातो. परंतु या पुस्तकाबाबत अद्याप काहीही ठोस माहिती समोर आलेली नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

तर काही लोक या ग्रंथाबाबात लोकांच्या मनात उगीचच भीती भरवण्यात आलेली आहे, असे सांगतात. काही लोक तर एका तांत्रिकाने त्या पुस्तकात निळावंती नावाच्या स्त्रीची कथा लिहिलेली आहे, असा दावा केला जातो. परंतु या पुस्तकाबाबत अद्याप काहीही ठोस माहिती समोर आलेली नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
या निळावंती ग्रंथाबाबत इंटरनेटवर अनेक दावे केले जातात. पुस्तकातील कथित उतारेही इंटरनेटवर पाहायला मिळतात. परंतु या उताऱ्यांच्या सत्यतेबाबत मोठा संभ्रम आहे. Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

या निळावंती ग्रंथाबाबत इंटरनेटवर अनेक दावे केले जातात. पुस्तकातील कथित उतारेही इंटरनेटवर पाहायला मिळतात. परंतु या उताऱ्यांच्या सत्यतेबाबत मोठा संभ्रम आहे. Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Follow Us
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं.
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर.
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून.
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?.
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण.
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले.
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग.
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!.
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर.
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा.