AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | दिवसातील कोणत्या वेळी व किती पाणी प्यावे? वेळेनुसार पाणी पिण्याचे फायदे काय? जाणून घ्या काय सांगतेय चाणक्यानीती

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात पाणी पिण्याच्या नियमाबद्दल सांगितले आहे. आचार्य यांनी सांगितले की, चुकीच्या वेळी पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

| Updated on: Mar 23, 2022 | 7:55 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात पाणी पिण्याच्या नियमाबद्दल सांगितले आहे. आचार्य यांनी सांगितले की, चुकीच्या वेळी पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते. अमृत आणि कधी बनते ते विष बनू शकते. जाणून घ्या काय सांगतेय चाणक्यानीती .

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात पाणी पिण्याच्या नियमाबद्दल सांगितले आहे. आचार्य यांनी सांगितले की, चुकीच्या वेळी पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते. अमृत आणि कधी बनते ते विष बनू शकते. जाणून घ्या काय सांगतेय चाणक्यानीती .

1 / 5
अजीर्णे भेषजं वारि जीर्णे तद् बलप्रदम्भो, भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम् । या श्लोकाद्वारे आचार्य सांगतात की अन्न पचत नसेल तर पाणी हे औषधासारखे काम करते जर तुम्ही जेवण करताना पाणी हे अमृत आहे पण जर तुम्ही पाणी जेवणानंतर प्यायले तर ते विषाचे कार्य करते.

अजीर्णे भेषजं वारि जीर्णे तद् बलप्रदम्भो, भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम् । या श्लोकाद्वारे आचार्य सांगतात की अन्न पचत नसेल तर पाणी हे औषधासारखे काम करते जर तुम्ही जेवण करताना पाणी हे अमृत आहे पण जर तुम्ही पाणी जेवणानंतर प्यायले तर ते विषाचे कार्य करते.

2 / 5
पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे असा आचार्यांचा ठाम विश्वास होता. हे तुमच्या पचनसंस्थेला चांगले काम करण्यासाठी उत्तेजित करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. अपचन झाल्यास पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि पोटाच्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. पाणी हे जीवन आहे. पण पाणी पिण्याची योग्य वेळ असते.

पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे असा आचार्यांचा ठाम विश्वास होता. हे तुमच्या पचनसंस्थेला चांगले काम करण्यासाठी उत्तेजित करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. अपचन झाल्यास पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि पोटाच्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. पाणी हे जीवन आहे. पण पाणी पिण्याची योग्य वेळ असते.

3 / 5
तुम्ही जेवणादरम्यान एक घोट पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी अमृताचे काम करते. अशा स्थितीत पाणी मोठ्या आतड्यात दाब पडू देत नाही. यासोबत तुम्ही जास्त खाणे टाळता आणि तुमचे अन्न सहज पचते. हे तुमचे पोट चांगले ठेवते.

तुम्ही जेवणादरम्यान एक घोट पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी अमृताचे काम करते. अशा स्थितीत पाणी मोठ्या आतड्यात दाब पडू देत नाही. यासोबत तुम्ही जास्त खाणे टाळता आणि तुमचे अन्न सहज पचते. हे तुमचे पोट चांगले ठेवते.

4 / 5
 पण जर तुम्ही जेवताना भरपूर पाणी प्यायले किंवा जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी प्यायले तर हे पाणी तुमच्या शरीरात विषासारखे काम करते. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. तुम्हाला पोटाशी संबंधित सर्व समस्या होऊ लागतात आणि पोट बाहेर येऊ लागते. पोट खराब असणे हे तुमच्या शरीरातील अर्ध्या आजारांचे मूळ मानले जाते. त्यामुळे जेवणानंतर अर्धा तास किंवा तासाभराने पाणी प्यावे. जर तुमचे पोट साफ नसेल तर तुम्हाला इतर आजर होऊ शकतात.

पण जर तुम्ही जेवताना भरपूर पाणी प्यायले किंवा जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी प्यायले तर हे पाणी तुमच्या शरीरात विषासारखे काम करते. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. तुम्हाला पोटाशी संबंधित सर्व समस्या होऊ लागतात आणि पोट बाहेर येऊ लागते. पोट खराब असणे हे तुमच्या शरीरातील अर्ध्या आजारांचे मूळ मानले जाते. त्यामुळे जेवणानंतर अर्धा तास किंवा तासाभराने पाणी प्यावे. जर तुमचे पोट साफ नसेल तर तुम्हाला इतर आजर होऊ शकतात.

5 / 5
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.