AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | दिवसातील कोणत्या वेळी व किती पाणी प्यावे? वेळेनुसार पाणी पिण्याचे फायदे काय? जाणून घ्या काय सांगतेय चाणक्यानीती

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात पाणी पिण्याच्या नियमाबद्दल सांगितले आहे. आचार्य यांनी सांगितले की, चुकीच्या वेळी पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

| Updated on: Mar 23, 2022 | 7:55 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात पाणी पिण्याच्या नियमाबद्दल सांगितले आहे. आचार्य यांनी सांगितले की, चुकीच्या वेळी पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते. अमृत आणि कधी बनते ते विष बनू शकते. जाणून घ्या काय सांगतेय चाणक्यानीती .

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात पाणी पिण्याच्या नियमाबद्दल सांगितले आहे. आचार्य यांनी सांगितले की, चुकीच्या वेळी पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते. अमृत आणि कधी बनते ते विष बनू शकते. जाणून घ्या काय सांगतेय चाणक्यानीती .

1 / 5
अजीर्णे भेषजं वारि जीर्णे तद् बलप्रदम्भो, भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम् । या श्लोकाद्वारे आचार्य सांगतात की अन्न पचत नसेल तर पाणी हे औषधासारखे काम करते जर तुम्ही जेवण करताना पाणी हे अमृत आहे पण जर तुम्ही पाणी जेवणानंतर प्यायले तर ते विषाचे कार्य करते.

अजीर्णे भेषजं वारि जीर्णे तद् बलप्रदम्भो, भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम् । या श्लोकाद्वारे आचार्य सांगतात की अन्न पचत नसेल तर पाणी हे औषधासारखे काम करते जर तुम्ही जेवण करताना पाणी हे अमृत आहे पण जर तुम्ही पाणी जेवणानंतर प्यायले तर ते विषाचे कार्य करते.

2 / 5
पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे असा आचार्यांचा ठाम विश्वास होता. हे तुमच्या पचनसंस्थेला चांगले काम करण्यासाठी उत्तेजित करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. अपचन झाल्यास पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि पोटाच्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. पाणी हे जीवन आहे. पण पाणी पिण्याची योग्य वेळ असते.

पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे असा आचार्यांचा ठाम विश्वास होता. हे तुमच्या पचनसंस्थेला चांगले काम करण्यासाठी उत्तेजित करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. अपचन झाल्यास पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि पोटाच्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. पाणी हे जीवन आहे. पण पाणी पिण्याची योग्य वेळ असते.

3 / 5
तुम्ही जेवणादरम्यान एक घोट पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी अमृताचे काम करते. अशा स्थितीत पाणी मोठ्या आतड्यात दाब पडू देत नाही. यासोबत तुम्ही जास्त खाणे टाळता आणि तुमचे अन्न सहज पचते. हे तुमचे पोट चांगले ठेवते.

तुम्ही जेवणादरम्यान एक घोट पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी अमृताचे काम करते. अशा स्थितीत पाणी मोठ्या आतड्यात दाब पडू देत नाही. यासोबत तुम्ही जास्त खाणे टाळता आणि तुमचे अन्न सहज पचते. हे तुमचे पोट चांगले ठेवते.

4 / 5
 पण जर तुम्ही जेवताना भरपूर पाणी प्यायले किंवा जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी प्यायले तर हे पाणी तुमच्या शरीरात विषासारखे काम करते. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. तुम्हाला पोटाशी संबंधित सर्व समस्या होऊ लागतात आणि पोट बाहेर येऊ लागते. पोट खराब असणे हे तुमच्या शरीरातील अर्ध्या आजारांचे मूळ मानले जाते. त्यामुळे जेवणानंतर अर्धा तास किंवा तासाभराने पाणी प्यावे. जर तुमचे पोट साफ नसेल तर तुम्हाला इतर आजर होऊ शकतात.

पण जर तुम्ही जेवताना भरपूर पाणी प्यायले किंवा जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी प्यायले तर हे पाणी तुमच्या शरीरात विषासारखे काम करते. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. तुम्हाला पोटाशी संबंधित सर्व समस्या होऊ लागतात आणि पोट बाहेर येऊ लागते. पोट खराब असणे हे तुमच्या शरीरातील अर्ध्या आजारांचे मूळ मानले जाते. त्यामुळे जेवणानंतर अर्धा तास किंवा तासाभराने पाणी प्यावे. जर तुमचे पोट साफ नसेल तर तुम्हाला इतर आजर होऊ शकतात.

5 / 5
Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.