AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | दिवसातील कोणत्या वेळी व किती पाणी प्यावे? वेळेनुसार पाणी पिण्याचे फायदे काय? जाणून घ्या काय सांगतेय चाणक्यानीती

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात पाणी पिण्याच्या नियमाबद्दल सांगितले आहे. आचार्य यांनी सांगितले की, चुकीच्या वेळी पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Mar 23, 2022 | 7:55 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात पाणी पिण्याच्या नियमाबद्दल सांगितले आहे. आचार्य यांनी सांगितले की, चुकीच्या वेळी पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते. अमृत आणि कधी बनते ते विष बनू शकते. जाणून घ्या काय सांगतेय चाणक्यानीती .

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात पाणी पिण्याच्या नियमाबद्दल सांगितले आहे. आचार्य यांनी सांगितले की, चुकीच्या वेळी पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते. अमृत आणि कधी बनते ते विष बनू शकते. जाणून घ्या काय सांगतेय चाणक्यानीती .

1 / 5
अजीर्णे भेषजं वारि जीर्णे तद् बलप्रदम्भो, भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम् । या श्लोकाद्वारे आचार्य सांगतात की अन्न पचत नसेल तर पाणी हे औषधासारखे काम करते जर तुम्ही जेवण करताना पाणी हे अमृत आहे पण जर तुम्ही पाणी जेवणानंतर प्यायले तर ते विषाचे कार्य करते.

अजीर्णे भेषजं वारि जीर्णे तद् बलप्रदम्भो, भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम् । या श्लोकाद्वारे आचार्य सांगतात की अन्न पचत नसेल तर पाणी हे औषधासारखे काम करते जर तुम्ही जेवण करताना पाणी हे अमृत आहे पण जर तुम्ही पाणी जेवणानंतर प्यायले तर ते विषाचे कार्य करते.

2 / 5
पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे असा आचार्यांचा ठाम विश्वास होता. हे तुमच्या पचनसंस्थेला चांगले काम करण्यासाठी उत्तेजित करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. अपचन झाल्यास पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि पोटाच्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. पाणी हे जीवन आहे. पण पाणी पिण्याची योग्य वेळ असते.

पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे असा आचार्यांचा ठाम विश्वास होता. हे तुमच्या पचनसंस्थेला चांगले काम करण्यासाठी उत्तेजित करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. अपचन झाल्यास पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि पोटाच्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. पाणी हे जीवन आहे. पण पाणी पिण्याची योग्य वेळ असते.

3 / 5
तुम्ही जेवणादरम्यान एक घोट पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी अमृताचे काम करते. अशा स्थितीत पाणी मोठ्या आतड्यात दाब पडू देत नाही. यासोबत तुम्ही जास्त खाणे टाळता आणि तुमचे अन्न सहज पचते. हे तुमचे पोट चांगले ठेवते.

तुम्ही जेवणादरम्यान एक घोट पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी अमृताचे काम करते. अशा स्थितीत पाणी मोठ्या आतड्यात दाब पडू देत नाही. यासोबत तुम्ही जास्त खाणे टाळता आणि तुमचे अन्न सहज पचते. हे तुमचे पोट चांगले ठेवते.

4 / 5
 पण जर तुम्ही जेवताना भरपूर पाणी प्यायले किंवा जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी प्यायले तर हे पाणी तुमच्या शरीरात विषासारखे काम करते. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. तुम्हाला पोटाशी संबंधित सर्व समस्या होऊ लागतात आणि पोट बाहेर येऊ लागते. पोट खराब असणे हे तुमच्या शरीरातील अर्ध्या आजारांचे मूळ मानले जाते. त्यामुळे जेवणानंतर अर्धा तास किंवा तासाभराने पाणी प्यावे. जर तुमचे पोट साफ नसेल तर तुम्हाला इतर आजर होऊ शकतात.

पण जर तुम्ही जेवताना भरपूर पाणी प्यायले किंवा जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी प्यायले तर हे पाणी तुमच्या शरीरात विषासारखे काम करते. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. तुम्हाला पोटाशी संबंधित सर्व समस्या होऊ लागतात आणि पोट बाहेर येऊ लागते. पोट खराब असणे हे तुमच्या शरीरातील अर्ध्या आजारांचे मूळ मानले जाते. त्यामुळे जेवणानंतर अर्धा तास किंवा तासाभराने पाणी प्यावे. जर तुमचे पोट साफ नसेल तर तुम्हाला इतर आजर होऊ शकतात.

5 / 5
Follow Us
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...