AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | दिवसातील कोणत्या वेळी व किती पाणी प्यावे? वेळेनुसार पाणी पिण्याचे फायदे काय? जाणून घ्या काय सांगतेय चाणक्यानीती

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात पाणी पिण्याच्या नियमाबद्दल सांगितले आहे. आचार्य यांनी सांगितले की, चुकीच्या वेळी पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

| Updated on: Mar 23, 2022 | 7:55 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात पाणी पिण्याच्या नियमाबद्दल सांगितले आहे. आचार्य यांनी सांगितले की, चुकीच्या वेळी पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते. अमृत आणि कधी बनते ते विष बनू शकते. जाणून घ्या काय सांगतेय चाणक्यानीती .

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात पाणी पिण्याच्या नियमाबद्दल सांगितले आहे. आचार्य यांनी सांगितले की, चुकीच्या वेळी पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते. अमृत आणि कधी बनते ते विष बनू शकते. जाणून घ्या काय सांगतेय चाणक्यानीती .

1 / 5
अजीर्णे भेषजं वारि जीर्णे तद् बलप्रदम्भो, भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम् । या श्लोकाद्वारे आचार्य सांगतात की अन्न पचत नसेल तर पाणी हे औषधासारखे काम करते जर तुम्ही जेवण करताना पाणी हे अमृत आहे पण जर तुम्ही पाणी जेवणानंतर प्यायले तर ते विषाचे कार्य करते.

अजीर्णे भेषजं वारि जीर्णे तद् बलप्रदम्भो, भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम् । या श्लोकाद्वारे आचार्य सांगतात की अन्न पचत नसेल तर पाणी हे औषधासारखे काम करते जर तुम्ही जेवण करताना पाणी हे अमृत आहे पण जर तुम्ही पाणी जेवणानंतर प्यायले तर ते विषाचे कार्य करते.

2 / 5
पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे असा आचार्यांचा ठाम विश्वास होता. हे तुमच्या पचनसंस्थेला चांगले काम करण्यासाठी उत्तेजित करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. अपचन झाल्यास पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि पोटाच्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. पाणी हे जीवन आहे. पण पाणी पिण्याची योग्य वेळ असते.

पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे असा आचार्यांचा ठाम विश्वास होता. हे तुमच्या पचनसंस्थेला चांगले काम करण्यासाठी उत्तेजित करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. अपचन झाल्यास पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि पोटाच्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. पाणी हे जीवन आहे. पण पाणी पिण्याची योग्य वेळ असते.

3 / 5
तुम्ही जेवणादरम्यान एक घोट पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी अमृताचे काम करते. अशा स्थितीत पाणी मोठ्या आतड्यात दाब पडू देत नाही. यासोबत तुम्ही जास्त खाणे टाळता आणि तुमचे अन्न सहज पचते. हे तुमचे पोट चांगले ठेवते.

तुम्ही जेवणादरम्यान एक घोट पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीरासाठी अमृताचे काम करते. अशा स्थितीत पाणी मोठ्या आतड्यात दाब पडू देत नाही. यासोबत तुम्ही जास्त खाणे टाळता आणि तुमचे अन्न सहज पचते. हे तुमचे पोट चांगले ठेवते.

4 / 5
 पण जर तुम्ही जेवताना भरपूर पाणी प्यायले किंवा जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी प्यायले तर हे पाणी तुमच्या शरीरात विषासारखे काम करते. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. तुम्हाला पोटाशी संबंधित सर्व समस्या होऊ लागतात आणि पोट बाहेर येऊ लागते. पोट खराब असणे हे तुमच्या शरीरातील अर्ध्या आजारांचे मूळ मानले जाते. त्यामुळे जेवणानंतर अर्धा तास किंवा तासाभराने पाणी प्यावे. जर तुमचे पोट साफ नसेल तर तुम्हाला इतर आजर होऊ शकतात.

पण जर तुम्ही जेवताना भरपूर पाणी प्यायले किंवा जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी प्यायले तर हे पाणी तुमच्या शरीरात विषासारखे काम करते. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. तुम्हाला पोटाशी संबंधित सर्व समस्या होऊ लागतात आणि पोट बाहेर येऊ लागते. पोट खराब असणे हे तुमच्या शरीरातील अर्ध्या आजारांचे मूळ मानले जाते. त्यामुळे जेवणानंतर अर्धा तास किंवा तासाभराने पाणी प्यावे. जर तुमचे पोट साफ नसेल तर तुम्हाला इतर आजर होऊ शकतात.

5 / 5
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.